शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

ग्रामसभा ठरविणार योजनेचे लाभार्थी

By admin | Updated: June 14, 2016 02:53 IST

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या (ग्रामीण) लाभार्थ्यांची निवड ग्रामसभेतच करण्यात येणार आहेत. यामुळे लाभार्थ्यांची निवड पारदर्शीपणे होणार असल्याची अपेक्षा जाणकारांनी वर्तविली आहे

- दिगांबर जवादे,  गडचिरोलीकेंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या (ग्रामीण) लाभार्थ्यांची निवड ग्रामसभेतच करण्यात येणार आहेत. यामुळे लाभार्थ्यांची निवड पारदर्शीपणे होणार असल्याची अपेक्षा जाणकारांनी वर्तविली आहे.देशातील प्रत्येक कुटुंबाला २०२२ पर्यंत स्वत:चे घर उपलब्ध व्हावे, या उद्देशाने केंद्राने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व शहर अशा दोन योजना सुरू केल्या आहेत. ग्रामीण आवास योजनेंतर्गत २०१६-१७ ते २०१८-१९ या तीन वर्षांच्या कालावधीत १ कोटी घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या योजनेच्या लाभार्थ्यांची निवड २०११ च्या आर्थिक व सामाजिक जनगणनेतून करण्यात आली आहे. मात्र वास्तवात त्यांच्याकडे घर आहे किंवा नाही, याची पडताळणी करण्याची जबाबदारी ग्रामसभेवर सोपविली आहे.महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील दोन तालुक्यांमधील १० ग्रामपंचायतींची निवड या योजनेसाठी झाली आहे. यासंबधीचे प्रशिक्षण निवडक ग्रामसेवकांना नागपूर येथे देण्यात आले.