शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमध्ये बत्ती गुल; गणेशभक्तांमध्ये संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 22:59 IST

ऐन गणेशोत्सवा दरम्यान तब्बल ५ तास पेक्षा जास्तवेळ वीजपुरवठा खंडित झाल्याने गणेशभक्तांनी नाराजी व्यक्त केली

उल्हासनगर : शहराच्या पूर्व भागात दुपारी चारनंतर वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले. अंधारामुळे गणेशभक्तांनी नाराजी व्यक्त केली. फिडर ब्रेकडाऊन झाल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती उपकार्यकरी अभियंत्यांनी दिली. रात्री ९ नंतर वीज पुरवठा पूर्ववत होईल असे सांगितले जात होते. मात्र वीज आली नव्हती असे नागरिकांनी सांगितले. गणपती बघण्यासाठी बाहेर पडलेल्या भक्तांनी याचा चांगलाच फटका बसला.

उल्हासनगरात वीज जाण्याच्या प्रमाणात मागील काही दिवसांपासून वाढ झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दुपारी चारनंतर खंडित झालेला वीजपुरवठा सायंकाळी ६ नंतरही नियमित झाला नसल्याने नागरिकांसह गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांनी मोर्यानगरी येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाºया मंडळाच्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतल्यावर थेट फिडर ब्रेकडाऊन झाल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात आले.

ऐन गणेशोत्सवा दरम्यान तब्बल ५ तास पेक्षा जास्तवेळ वीजपुरवठा खंडित झाल्याने गणेशभक्तांनी नाराजी व्यक्त केली. तसेच संततधार पाऊस सुरू असल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांची दमछाक झाल्याचे चित्र दिसत होते. वीज पुरवठा खंडित झाल्याचा फटका पूर्वेतील ४ लाख ग्राहकांना बसला. घरी गणपती असल्याने त्यातच अंधाराचे साम्राज्य पसरल्यामुळे महावितरणच्या भोंगळ कारभारावर ग्राहकांनी तोंडसुख घेतले. बिले पाठवता येतात, मग देखभाल का केली जात नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरelectricityवीज