शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
4
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
5
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
6
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
7
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
8
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
9
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
10
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
11
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
12
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
13
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
14
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
15
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
16
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
17
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
18
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
19
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
20
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन

उल्हासनगरमध्ये बत्ती गुल; गणेशभक्तांमध्ये संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 22:59 IST

ऐन गणेशोत्सवा दरम्यान तब्बल ५ तास पेक्षा जास्तवेळ वीजपुरवठा खंडित झाल्याने गणेशभक्तांनी नाराजी व्यक्त केली

उल्हासनगर : शहराच्या पूर्व भागात दुपारी चारनंतर वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले. अंधारामुळे गणेशभक्तांनी नाराजी व्यक्त केली. फिडर ब्रेकडाऊन झाल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती उपकार्यकरी अभियंत्यांनी दिली. रात्री ९ नंतर वीज पुरवठा पूर्ववत होईल असे सांगितले जात होते. मात्र वीज आली नव्हती असे नागरिकांनी सांगितले. गणपती बघण्यासाठी बाहेर पडलेल्या भक्तांनी याचा चांगलाच फटका बसला.

उल्हासनगरात वीज जाण्याच्या प्रमाणात मागील काही दिवसांपासून वाढ झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दुपारी चारनंतर खंडित झालेला वीजपुरवठा सायंकाळी ६ नंतरही नियमित झाला नसल्याने नागरिकांसह गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांनी मोर्यानगरी येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाºया मंडळाच्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतल्यावर थेट फिडर ब्रेकडाऊन झाल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात आले.

ऐन गणेशोत्सवा दरम्यान तब्बल ५ तास पेक्षा जास्तवेळ वीजपुरवठा खंडित झाल्याने गणेशभक्तांनी नाराजी व्यक्त केली. तसेच संततधार पाऊस सुरू असल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांची दमछाक झाल्याचे चित्र दिसत होते. वीज पुरवठा खंडित झाल्याचा फटका पूर्वेतील ४ लाख ग्राहकांना बसला. घरी गणपती असल्याने त्यातच अंधाराचे साम्राज्य पसरल्यामुळे महावितरणच्या भोंगळ कारभारावर ग्राहकांनी तोंडसुख घेतले. बिले पाठवता येतात, मग देखभाल का केली जात नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरelectricityवीज