शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
4
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
5
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
6
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
7
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
8
"ही कुणाची चप्पल घातलीस?" आईने बदललेली चप्पल विचारताच गतिमंद मुलीने सांगितला झालेल्या अत्याचाराचा थरार !
9
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
10
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
11
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
12
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
13
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
14
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
15
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
16
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
17
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
18
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
19
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
20
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा

अल्झायमरग्रस्तांना हव्यात पायाभूत सुविधा

By admin | Updated: September 21, 2016 02:30 IST

अल्झायमरग्रस्तांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे काम असते.

मुंबई : अल्झायमरग्रस्तांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे काम असते. त्याचबरोबरीने त्यांच्यासाठी पुनर्वसन केंद्र असण्याची गरज आहे. पण, देशात, राज्यात अशा पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे अल्झायमरग्रस्तांना आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांनाही याचा खूप त्रास सहन करावा लागतो. अल्झायमर या आजारात मेंदू आक्रसला जात असल्यामुळे त्याचा थेट परिणाम शरीरावर होतो. प्राथमिक अवस्थेत वागण्यात बदल होतात. पण, त्यानंतर शारीरिक बदल दिसून येतात. त्यामुळे या रुग्णांची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. अल्झायमरग्रस्तांना एकटे सोडू नये असे डॉक्टर सांगतात. त्यामुळे कालांतराने त्यांच्याबरोबर राहणाऱ्या व्यक्तीलाही याचा त्रास होऊ लागतो, असे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी सांगितले. तसेच अल्झायमरग्रस्तांना घरी काळजी घेणाऱ्या प्रशिक्षित व्यक्ती असायला हव्यात. त्याचबरोबर वेळीच या रुग्णांना औषधोपचार सुरू करण्याची गरज असते. त्यामुळे या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार व्हायला हवा, असे डॉ. शेट्टी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)