शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

अमिर खानला पडली ''बारामती'' ची भुरळ ; '' या '' साठी करायचाय तीन ते चार दिवस मुक्काम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 17:08 IST

गेल्या दोन तीन वर्षांपासुन याठिकाणी यावे, असे माझ्या मनात होते...

ठळक मुद्देबारामतीत कृषक २०२० प्रदर्शनाच्या उदघाटनाच्यावेळी अभिनेते खान उपस्थितपाणी फाऊंडेशनच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना निसर्ग,पर्यावरण या विषयांवर संवाद

बारामती : अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातुन पवार कुटुंबियांनी केलेले काम खुप मोठे आहे. गेल्या दोन तीन वर्षांपासुन याठिकाणी यावे, असे माझ्या मनात होते. येथे येवुन काहीतरी शिकण्याची माझी मनस्वी इच्छा होती. बारामती परिसरात करण्यात आलेले काम हा खुप मोठा विषय आहे. त्यासाठी मला येथे तीन चार दिवस मुक्काम हा विषय पूर्णपणे समजुन घ्यावा लागेल,अशा शब्दांत सिनेअभिनते अमीर खान यांनी देखील त्यांना बारामतीची भुरळ पडल्याची कबुली दिली.बारामतीत कृषक २०२० प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी अभिनेते खान उपस्थित होते. यावेळी खान यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातुन उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी खान म्हणाले,  पाणी हा मानवी जीवनातील महत्वाचा विषय आहे. शिक्षण हे खुप गरजेचे आहे. पाणी फाऊंडेशनच्या वतीने  आम्ही शाळेतील विद्यार्थ्यांना निसर्ग,पर्यावरण या विषयावर संवाद साधत आहोत. मी आज येथेबोलण्यासाठी नाहीतर शिकण्यासाठी आलो आहे. मात्र, एका दिवसात काहीच कळणार नाही.त्यासाठी तीन चार दिवस मुक्कामी यावे लागेल. शिक्षण आयुष्यावर महत्वाचा परीणाम करते,असे खान म्हणाले.यावेळी खान म्हणाले, पाण्यापासुन सुरवात करण्याचा आम्ही निर्णय घेतला.महाराष्ट्रात वास्तव्यास असल्याने याच ठिकाणापासुन आम्ही सुरूवात केली.पाणी फाउंडेशनच्या माध्यमातुन गेल्या चार वर्षांपासून आम्ही वॉटर मॅनेजमेंट शिकवत आहोत. गावातील लोकच हे काम करीत आहेत,आम्ही त्यांना केवळ शिकवत आहोत.पाण्याच्या नियोजनाबरोबर आम्ही जमिनीचे आरोग्य, गवत लागवडक्षेत्र निर्माण करणे,रीफॉरेस्ट्रेशन, पिक नियोजन,पाणी व्यवस्थापन या पाचविषयांवर पाणी फाउंडेशन काम करणार आहे.या विषयांच्या मुळाशी जाणार असल्याचे अभिनेते खान म्हणाले. यावेळी खान यांनी ग्रामीणशी संबंधित प्रश्नांवर सर्वच क्षेत्रात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा अधिक अभ्यास आहे. त्यांच्याकडेच ग्रामीण समस्यांचे समाधान असल्याचे खान म्हणाले.——————————————————

टॅग्स :BaramatiबारामतीAamir Khanआमिर खानSharad Pawarशरद पवारagricultureशेती