शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनले बँकांचे दलाल, आ़ बच्चु कडू यांचा सोलापूरात आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 13:15 IST

सोलापूर दि ७ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकºयांची कर्जमाफी केली, पण आधी बँकांचे पैसे भरा मगच तुम्हाला कर्जमाफी मिळेल असे वक्तत्व करून बँक कर्जाच्या वसुलीसाठी मुख्यमंत्री काम करीत आहे त्यांना शेतकºयांची काळजी नाही़ त्यामुळे फडणवीस हे शेतकºयांचे वाली नसून बँकांचे दलाल असा घणाघाती आरोप प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ़ बच्चु कडू यांनी केला़

ठळक मुद्देशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कर्जमाफी योजनेला देऊन राजांचा खरा अपमान केलाऊस उत्पादकांना आता न्याय देण्यासाठी ऊस दराचे आंदोलन हाती घ्यावे लागेलऊस उत्पादक शेतकºयांना आता वाली उरला नाही़

सोलापूर दि ७ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकºयांची कर्जमाफी केली, पण आधी बँकांचे पैसे भरा मगच तुम्हाला कर्जमाफी मिळेल असे वक्तत्व करून बँक कर्जाच्या वसुलीसाठी मुख्यमंत्री काम करीत आहे त्यांना शेतकºयांची काळजी नाही़ त्यामुळे फडणवीस हे शेतकºयांचे वाली नसून बँकांचे दलाल असा घणाघाती आरोप प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ़ बच्चु कडू यांनी केला़अक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते़ यावेळी प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खुपसे पाटील, जिल्हाध्यक्ष राजसाहेब चव्हाण यांच्यासह तालुक्यातील शेतकरी व विविध पक्षांचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते़पुढे बोलताना ते म्हणाले की, शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कर्जमाफी योजनेला देऊन राजांचा खरा अपमान केला आहे़ या सरकारला शेतकºयांची कधीच काळजी नाही़ २००० उद्योगपतीचे १ लाख ४० हजार कोटीचे कर्ज सरकारने माफ केले़ तेव्हा कुठे त्यांचा फॉर्म भरून घेतला होता़ भरून घेतला असेल तर तो दाखवावा़ आणि इकडे मात्र शेतकºयांची छळवणुक करीत आहेत़ तुम्हाला महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार तरी आहे का असा सवालही त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला़-----------ऊस दराच्या आंदोलनात उतरणारपश्चिम महाराष्ट्र हा ऊसाचा पट्टा आहे़ या परिसरातील ऊस उत्पादक शेतकºयांना आता वाली उरला नाही़ शेतकरी संघटना आपापसात भांडण्यात व्यस्त आहेत़ त्यामुळे ऊस उत्पादकांची परवड होऊ नये यासाठी आ़ बच्चु कडू यांनी ऊस दराचे आंदोलन हाती घ्यावे अशी विनंती शेतकºयांनी केली़ यावर बोलताना आ़ बच्चु कडू म्हणाले की, कापसाच्या आंदोलनाने न्याय मिळाला़ पण शेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्या इतका न्याय मिळाला नाही़ आजही सरकारी अनास्थेमुळे या आत्महत्या होतच आहेत़ त्याचे लोन आता पश्चिम महाराष्ट्रात पोहचले आहे़ ऊस उत्पादकांना आता न्याय देण्यासाठी ऊस दराचे आंदोलन हाती घ्यावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला़