शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
2
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
3
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
4
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
5
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
6
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
7
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
8
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
9
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
10
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
11
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
12
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
13
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
14
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
15
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
16
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
17
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
18
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
19
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
20
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या वाढत्या रेट्यामुळे बँका झाल्या हैराण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 04:38 IST

विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर कर्जमाफीचा आकडा कुठल्याही परिस्थितीत वाढविण्याचा चंग बांधलेल्या सरकारच्या रेट्यापायी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकादेखील हैराण झाल्या आहेत.

मुंबई : विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर कर्जमाफीचा आकडा कुठल्याही परिस्थितीत वाढविण्याचा चंग बांधलेल्या सरकारच्या रेट्यापायी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकादेखील हैराण झाल्या आहेत. विशेषत: जिल्हा बँकांमध्ये अधिकारी, कर्मचारी रात्री २ पर्यंत राबत असल्याचे चित्र आहे.बँकांच्या अधिकाºयांसोबत मंत्रालयातून बुधवारी झालेल्या एका व्हीडीओ कॉन्फरन्समध्ये अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर दिरंगाईसाठी कारवाई करण्याची धमकी एका ज्येष्ठ अधिकाºयाने दिली. ज्या बँका जलदगतीने कर्जमाफीची कारवाई करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असे बजावण्यात आले. तुमच्याकडे शेतकºयांची यादी पाठविली आहे, पैसाही उपलब्ध करून दिला आहे. आता पटकन शेतकºयांच्या कर्ज खात्यात पैसा टाकून त्यांना कर्जमुक्त करा, असा तगादा बँकांकडे लावला जात आहे. आॅनलाइन कर्जमाफीसाठी आधी इनोव्हा कंपनीला कंत्राट देण्यात आले. त्या कंपनीने प्रचंड घोळ घातला. आता ते काम टीसीएसला देण्यात आले आहे. ही कंपनीदेखील सतत सूचनांना भडिमार बँकांवर करीत असते. आयटी कंपन्यांच्या बेपर्वार्ईचा फटका मात्र बँकांना बसत आहे.४१ लाख शेतकºयांना १९५३७ कोटी मंजूरछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत ४१ लाख शेतकरी खात्यांसाठी १९५३७ कोटी रुपये मंजूर झाले असून आता बँकांनी ही रक्कम प्रत्यक्ष शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी तत्काळ कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत ते बोलत होते. एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी बँकांनी हे काम पंधरा दिवसांत पारदर्शकपणे पूर्ण करावे, त्यांना सहकार विभागाचे तालुका आणि जिल्हास्तरीय अधिकारी मदत करतील. शेवटच्या पात्र शेतकºयाला लाभ मिळेपर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया अशीच सुरू राहील, असेही ते म्हणाले.कर्जमाफी २४ हजार कोटींची!सुरुवातीला ८९ लाख शेतकºयांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाईल, असे राज्य सरकारने जाहीर केले होते. तथापि, आता हा आकडा ६९ लाख शेतकºयांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे एकूण कर्जमाफी ही २४ हजार कोटी रुपयांपर्यंत असेल, असा अंदाज आहे.

टॅग्स :bankबँक