शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
4
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
5
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
6
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
7
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
8
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
9
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
10
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
11
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
12
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
13
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
15
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
16
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
17
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
18
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
19
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
20
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार

भरतीच्या वेळी केळी अन् ग्लुकोज

By admin | Updated: June 20, 2014 02:18 IST

पोलीस भरतीदरम्यान पाच उमेदवारांचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस महासंचालकांनी आता भरतीसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

 यवतमाळ : पोलीस भरतीदरम्यान पाच उमेदवारांचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस महासंचालकांनी आता भरतीसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आता धावण्यापूर्वी उमेदवाराची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. भरतीसाठी खबरदारी म्हणून महासंचालकांनी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून, यापुढील भरती या तत्त्वांनुसार करण्याचे आदेश आहेत.

बुधवारी रात्री पोलीस महासंचालक कार्यालयातून भरतीबाबतची ही मार्गदर्शक तत्त्वे बिनतारी संदेश यंत्रद्वारे जारी करण्यात आली. पोलीस भरतीत शारीरिक क्षमता चाचणीदरम्यान पुरुषांसाठी 5 किलोमीटर तर महिलांसाठी 3 किलोमीटर रनिंग असते. या रनिंगपूर्वी प्रत्येक उमेदवाराची वैद्यकीय तपासणी केली जाईल. तो धावण्यासाठी सक्षम आहे अथवा नाही हे तपासले जाईल. सक्षम नसल्यास त्याला रनिंग करू देऊ नका, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
 वैद्यकीय तपासणीअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांना रनिंगपूर्वी दोन केळी आणि ग्लुकोज पावडर देणो बंधनकारक करण्यात आले आहे. ही रनिंग कोणत्याही परिस्थितीत सकाळी 8 पूर्वी आणि सायंकाळी 4.3क् नंतर घ्यावी. शारीरिक क्षमता चाचणी सकाळी 8 ते सायंकाळी 4.3क् या वेळात घेतली जाऊ नये, असे आदेश महासंचालकांनी जारी केले आहेत. 
या वर्षी रखरखत्या उन्हाळ्यात राज्यातील सर्वच जिल्ह्यात पोलीस भरती घेण्यात आली. शारीरिक क्षमता चाचणीसह त्यांची लेखी परीक्षाही खुल्या मैदानात घेतली गेली. या भरतीत मुंबईमध्ये पाठोपाठ पाच उमेदवारांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यभर खळबळ निर्माण झाली. हिवाळ्यामध्ये ही भरती घेणो अपेक्षित असताना उन्हाळ्यातच का घेतली गेली, म्हणून महासंचालक कार्यालयाला धारेवर धरले गेले. अन्य जिल्ह्यातसुद्धा अनेक उमेदवार शारीरिक क्षमता चाचणीदरम्यान भोवळ येऊन पडल्याची उदाहरणो आहेत. काही ठिकाणी ही भरती प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी अनेक ठिकाणी अद्यापही अधिक जागांमुळे प्रक्रिया सुरूच आहे. (प्रतिनिधी)