शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

मराठवाड्यात बळीराजा पिचला

By admin | Updated: November 18, 2015 02:15 IST

सततच्या दुष्काळामुळे यंदा मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर २०१५ या काळात तब्बल ९५० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याची

औरंगाबाद : सततच्या दुष्काळामुळे यंदा मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर २०१५ या काळात तब्बल ९५० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याची शासकीय दप्तरी नोंद झाली आहे. मराठवाडा चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करत आहे. चार वर्षांत खरीप हंगाम गेलाच, शिवाय दोन वर्षांपासून हिवाळ्यातील गारपिटीमुळे रबी हंगामही वाया गेला. कर्ज काढून पेरणीचा जुगार खेळणाऱ्या शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळत आहे. दुसरीकडे हाती आलेल्या धान्याला भाव मिळत नसल्याने, आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. २०१०पासून नोव्हेंबर २०१५पर्यंत विभागात २,२८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. २०१४ आणि २०१५ या दोन वर्षांत १,५२४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विभागीय आयुक्तालयाच्या अहवालानुसार १ जानेवारी २०१५ ते ७ नोव्हेंबर २०१५ पर्यंत आठ जिल्ह्यांमध्ये सुमारे ९५० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. त्यातील ५६५ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाने ५ कोटी ४४ लाख रुपयांची मदत केली. १९२ आत्महत्या शासनाने मदतीसाठी अपात्र ठरविल्या. १६७ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. (प्रतिनिधी)