शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

मराठवाड्यात बळीराजा पिचला

By admin | Updated: November 18, 2015 02:15 IST

सततच्या दुष्काळामुळे यंदा मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर २०१५ या काळात तब्बल ९५० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याची

औरंगाबाद : सततच्या दुष्काळामुळे यंदा मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर २०१५ या काळात तब्बल ९५० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याची शासकीय दप्तरी नोंद झाली आहे. मराठवाडा चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करत आहे. चार वर्षांत खरीप हंगाम गेलाच, शिवाय दोन वर्षांपासून हिवाळ्यातील गारपिटीमुळे रबी हंगामही वाया गेला. कर्ज काढून पेरणीचा जुगार खेळणाऱ्या शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळत आहे. दुसरीकडे हाती आलेल्या धान्याला भाव मिळत नसल्याने, आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. २०१०पासून नोव्हेंबर २०१५पर्यंत विभागात २,२८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. २०१४ आणि २०१५ या दोन वर्षांत १,५२४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विभागीय आयुक्तालयाच्या अहवालानुसार १ जानेवारी २०१५ ते ७ नोव्हेंबर २०१५ पर्यंत आठ जिल्ह्यांमध्ये सुमारे ९५० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. त्यातील ५६५ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाने ५ कोटी ४४ लाख रुपयांची मदत केली. १९२ आत्महत्या शासनाने मदतीसाठी अपात्र ठरविल्या. १६७ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. (प्रतिनिधी)