शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
3
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
4
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
5
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
6
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
7
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
8
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
9
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
11
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
12
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
13
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
14
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
15
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
16
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
17
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
18
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
19
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
20
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  

बाळासाहेबांचे स्वप्न साकार झाले - उध्दव ठाकरे

By admin | Updated: May 16, 2014 16:11 IST

काँग्रेसमूक्त भारत हे बाळासाहेबांनी पाहिलेले स्वप्न आज साकार झाले असल्याचे भावनिक उद्गार शिवसेनेचे पक्षप्रमूख उध्दव ठाकरे यांनी काढले.

ऑनलाइन टीम 
मुंबई, दि. १६ - काँग्रेसमूक्त भारत हे बाळासाहेबांनी पाहिलेले स्वप्न आज साकार झाले असल्याचे भावनिक उद्गार शिवसेनेचे पक्षप्रमूख उध्दव ठाकरे यांनी काढले. 
राज्यात शिवसेनेला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल उध्दव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात जावून मतदारांचे आभार मानले. शिवसेना विरूध्द नारायण राणे असा सामना नेहमीच राहिला आहे. राणे यांचे पूत्र निलेश राणे यांच्या अटीतटीच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले होते. या लढतीत निलेश राणे यांचा दणदणीत पराभव झाल्याने कोकणात शिवसेनेचा विजय झाला आहे. त्यामुळेच उध्दव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेण्याऐवजी कोकणात जावून पत्रकारांशी संवाद साधला. कोकण जनतेचे विशेष आभार मानीत मतदारांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविणार असल्याचे आश्वासन उदधव ठाकरे यांनी यावेळी दिले.