शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बाळासाहेबांना सर्वाधिक यातना उद्धवनी दिल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 03:38 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना सर्वाधिक यातना उद्धव ठाकरेंनीच दिल्या. मातोश्रीवर घडलेल्या सर्व प्रसंगांचा मी साक्षीदार आहे. या सर्व घटना एकदिवशी मी महाराष्ट्र पुढे मांडेन, असा इशारा माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना सर्वाधिक यातना उद्धव ठाकरेंनीच दिल्या. मातोश्रीवर घडलेल्या सर्व प्रसंगांचा मी साक्षीदार आहे. या सर्व घटना एकदिवशी मी महाराष्ट्र पुढे मांडेन, असा इशारा माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.ते म्हणाले की, बाळासाहेबांना कोणत्याही प्रकारचे दु:ख मी दिले नाही. याउलट मातोश्रीवर त्या काळात काय काय घडले, हे मी माझ्या डोळ््यांनी पाहिले आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बाळासाहेबांना प्रचंड त्रास दिला. मी काम करीत होतो, त्या वेळची शिवसेना आणि आताच्या शिवसेनेत जमीन-आसमानचा फरक आहे. सध्याच्या शिवसेनेत ५ टक्केही प्राण राहिला नाही. तत्त्व आणि शब्दाप्रमाणे चालणारी शिवसेना आता तशी अजिबात दिसत नाही. सत्तेचा लाभ घेऊन केवळ पोकळ इशारे देत उद्धव ठाकरे फिरत आहेत. त्यांच्या बोलण्यात कोणताही दम नाही. काय आणि कधी बोलावे, हे कळण्याइतपत त्यांना राजकारणाचा गंधही नाही. कुठेही गेले, तरी ते १८ मिनिटांपेक्षा जास्त बोलू शकत नाहीत. त्या १८ मिनिटांपैकी १६ मिनिटे ते नुसते इतरांवर टीका करण्यातच घालवतात. नऊ नगरसेवक राणेंच्या भेटीलासांगली-मिरज महापालिकेच्या नऊ नगरसेवकांनी शनिवारी महाराष्टÑ स्वाभिमानी पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. राणे यांनीही नगरसेवक व विविध पक्षांचे लोक भेटल्याचे सांगत, सांगली महापालिका निवडणूक लढविण्याचा विचार असल्याचे स्पष्ट केले. राणे यांनी वसंतदादा स्मारकास भेट देऊन अभिवादन केले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Maharashtraमहाराष्ट्र