शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

बदलापूरच्या टीडीआर घोटाळ्याचा परिणाम अंबरनाथच्या विकासावर

By admin | Updated: August 22, 2015 00:47 IST

बदलापूरच्या वहुचर्चेत टीडीआर घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केल्याने या प्रकरणात अंबरनाथचे दोन प्रमुख अधिकारी अडकले आहे

बदलापूर : बदलापूरच्या वहुचर्चेत टीडीआर घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केल्याने या प्रकरणात अंबरनाथचे दोन प्रमुख अधिकारी अडकले आहे. त्यात मुख्याधिकारी आणि सहाय्यक नगररचनाकार गुंतल्याने हे दोन्ही अधिकारी पालिका कार्यालयातुन गायब झाले आहे. त्यामुळे अंबरनाथ शहरातील विकास कामांवर परिणाम होणार आहे.कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेत २०१० ते २०१३ या तीन वर्षांच्या कार्यकाळात मोठी अफरातफर करण्यात आली. टीडीआर (सार्वजनिक सुविधा विकास हस्तांतर)अंतर्गत अनेक बोगस कंपन्यांना कामे देऊन हा घोटाळा करण्यात आला. विकास नियमावलीला बगल देऊन हे काम करण्यात आले होते. ज्या कार्यकाळात हा घोटाळा झाला त्या काळात बदलापूरच्या मुख्याधिकारीपदी भालचंद्र गोसावी आणि सहाय्यक नगररचनाकार पदावर सुनिल दुसाने हे कार्यरत होते. या घोटाळ्यानंतर गोसावी यांची बदली अंबरनाथ नगरपरिषदेत करण्यात आली. तर योगायोगाने सहाय्यक नगररचनाकर दुसाने यांनाही अंबरनाथचा पदभार देण्यात आला. १९ आॅगस्ट रोजी यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यावेळी हे दोन्ही अधिकारी अंबरनाथमध्ये कार्यरत होते. शहराच्या विकासाचे धोरण ठरविण्याची मोठी जबाबदारी ही मुख्याधिकारी आणि सहाय्यक नगररचनाकार यांच्याकडेच असते. मात्र अंबरनाथमध्ये कार्यरत असलेले हे दोन्ही अधिकारी बदलापूरच्या टीडीआर घोटाळ्यात अडकल्याने हे दोन्ही अधिकारी गेल्या काही दिवसांपासुन अंबरनाथ पालिकेत येत नाहीत. त्यामुळे शहरातील विकास कामांवर निर्णय घेण्यास विलंब होत आहे. अंबरनाथप्रमाणे बदलापूर शहराचीही तीच अवस्था झाली आहे. प्रमुख अधिकारी या घोटाळ्यात अटकल्याने हे सर्वजन पालिका कार्यालयातुन गायब झाले आहेत. त्यामुळे बदलापूर शहरातील विकास कामेही खुंटली आहेत. तर उरलेल्या अधिका-यांना संबंधीत प्रकरणातील कागदपत्रे तयार करण्याची कामे देण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)