शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

बदलापूरच्या टीडीआर घोटाळ्याचा परिणाम अंबरनाथच्या विकासावर

By admin | Updated: August 22, 2015 00:47 IST

बदलापूरच्या वहुचर्चेत टीडीआर घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केल्याने या प्रकरणात अंबरनाथचे दोन प्रमुख अधिकारी अडकले आहे

बदलापूर : बदलापूरच्या वहुचर्चेत टीडीआर घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केल्याने या प्रकरणात अंबरनाथचे दोन प्रमुख अधिकारी अडकले आहे. त्यात मुख्याधिकारी आणि सहाय्यक नगररचनाकार गुंतल्याने हे दोन्ही अधिकारी पालिका कार्यालयातुन गायब झाले आहे. त्यामुळे अंबरनाथ शहरातील विकास कामांवर परिणाम होणार आहे.कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेत २०१० ते २०१३ या तीन वर्षांच्या कार्यकाळात मोठी अफरातफर करण्यात आली. टीडीआर (सार्वजनिक सुविधा विकास हस्तांतर)अंतर्गत अनेक बोगस कंपन्यांना कामे देऊन हा घोटाळा करण्यात आला. विकास नियमावलीला बगल देऊन हे काम करण्यात आले होते. ज्या कार्यकाळात हा घोटाळा झाला त्या काळात बदलापूरच्या मुख्याधिकारीपदी भालचंद्र गोसावी आणि सहाय्यक नगररचनाकार पदावर सुनिल दुसाने हे कार्यरत होते. या घोटाळ्यानंतर गोसावी यांची बदली अंबरनाथ नगरपरिषदेत करण्यात आली. तर योगायोगाने सहाय्यक नगररचनाकर दुसाने यांनाही अंबरनाथचा पदभार देण्यात आला. १९ आॅगस्ट रोजी यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यावेळी हे दोन्ही अधिकारी अंबरनाथमध्ये कार्यरत होते. शहराच्या विकासाचे धोरण ठरविण्याची मोठी जबाबदारी ही मुख्याधिकारी आणि सहाय्यक नगररचनाकार यांच्याकडेच असते. मात्र अंबरनाथमध्ये कार्यरत असलेले हे दोन्ही अधिकारी बदलापूरच्या टीडीआर घोटाळ्यात अडकल्याने हे दोन्ही अधिकारी गेल्या काही दिवसांपासुन अंबरनाथ पालिकेत येत नाहीत. त्यामुळे शहरातील विकास कामांवर निर्णय घेण्यास विलंब होत आहे. अंबरनाथप्रमाणे बदलापूर शहराचीही तीच अवस्था झाली आहे. प्रमुख अधिकारी या घोटाळ्यात अटकल्याने हे सर्वजन पालिका कार्यालयातुन गायब झाले आहेत. त्यामुळे बदलापूर शहरातील विकास कामेही खुंटली आहेत. तर उरलेल्या अधिका-यांना संबंधीत प्रकरणातील कागदपत्रे तयार करण्याची कामे देण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)