शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

पाकिस्तानमधील गरिबी हटविण्यासाठी पतंजली प्रयत्न करणार - बाबा रामदेव

By admin | Updated: January 19, 2017 15:42 IST

पाकिस्तानचा आर्थिक विकास झाला तर पाकिस्तान भारताशी युध्द करणार नाही. त्यामुळे पतंजलीच्या माध्यमातून पाकिस्तानमधील गरीबी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 19  - पाकिस्तानचा आर्थिक विकास झाला तर पाकिस्तान भारताशी युध्द करणार नाही. त्यामुळे पतंजलीच्या माध्यमातून पाकिस्तानमधील गरीबी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे योगगुरू रामदेवबाबा यांनी गुरुवारी पुण्यात सांगितले. 

एमआयटी आणि भारतीय छात्र संसद फाऊंडेशनच्या वतीने आयोजित 7 व्या भारतीय छात्र संससदेमध्ये रामदेव बाबा बोलत होते. 
रामदेवबाबा म्हणाले, पतंजलीचा व्यवसाय वाढवण्यासाठी दक्षिण अफ्रिका, बांगलादेश, नेपाळ या देशांबरोबरच पाकिस्तानात जाणार आहे. तसेच पतंजलीच्या माध्यमातून मिळणाऱ्या नफ्यातून पाकिस्तानमधील गरीबी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रत्येक देशातून मिळणारा नफा हा त्या देशातील विकास कामांसाठीच वापरला जाणार आहे. पाकिस्तानचा विकास झाला तर ते भारताबरोबर युध्द करणार नाही, असेही रामदेव बाबा यांनी यावेळी सांगितले.