शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

औरंगाबाद-जालना ‘टिष्ट्वन सिटी’ करणार

By admin | Updated: June 13, 2015 02:02 IST

आगामी १० वर्षांत औरंगाबाद-जालना या दोन्ही शहरांना एकत्रित आणून भाजपा सरकार ‘टिष्ट्वन सिटी’ करणार असून त्याचे नियोजन करण्यात येत

जालना : आगामी १० वर्षांत औरंगाबाद-जालना या दोन्ही शहरांना एकत्रित आणून भाजपा सरकार ‘टिष्ट्वन सिटी’ करणार असून त्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला केंद्रात एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. दानवे म्हणाले की, भाजपा सरकारच्या एक वर्षाच्या कार्यकाळात केंद्रात आणि सात महिन्यांच्या कार्यकाळात राज्यात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या निर्णयांची माहिती कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. जालन्याजवळील दरेगाव येथील प्रस्तावित ड्रायपोर्ट प्रकल्पासाठी जमीन ताब्यात घेण्यासाठी जेएनपीटीने (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) राज्य सरकारकडे ९४ कोटी रुपयांची मागणी केली आहे. आठवडाभरात ही रक्कम प्राप्त होईल, अशी माहिती त्यांनी दिली.पालकमंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयांचा अपप्रचार विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने भूसंपादन कायद्याविषयक मुद्याचे उदाहरण दानवे यांनी यावेळी दिले. (प्रतिनिधी)