शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

औरंगाबाद-जालना ‘टिष्ट्वन सिटी’ करणार

By admin | Updated: June 13, 2015 02:02 IST

आगामी १० वर्षांत औरंगाबाद-जालना या दोन्ही शहरांना एकत्रित आणून भाजपा सरकार ‘टिष्ट्वन सिटी’ करणार असून त्याचे नियोजन करण्यात येत

जालना : आगामी १० वर्षांत औरंगाबाद-जालना या दोन्ही शहरांना एकत्रित आणून भाजपा सरकार ‘टिष्ट्वन सिटी’ करणार असून त्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला केंद्रात एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. दानवे म्हणाले की, भाजपा सरकारच्या एक वर्षाच्या कार्यकाळात केंद्रात आणि सात महिन्यांच्या कार्यकाळात राज्यात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या निर्णयांची माहिती कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. जालन्याजवळील दरेगाव येथील प्रस्तावित ड्रायपोर्ट प्रकल्पासाठी जमीन ताब्यात घेण्यासाठी जेएनपीटीने (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) राज्य सरकारकडे ९४ कोटी रुपयांची मागणी केली आहे. आठवडाभरात ही रक्कम प्राप्त होईल, अशी माहिती त्यांनी दिली.पालकमंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयांचा अपप्रचार विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने भूसंपादन कायद्याविषयक मुद्याचे उदाहरण दानवे यांनी यावेळी दिले. (प्रतिनिधी)