शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

औरंगाबाद-जालना ‘टिष्ट्वन सिटी’ करणार

By admin | Updated: June 13, 2015 02:02 IST

आगामी १० वर्षांत औरंगाबाद-जालना या दोन्ही शहरांना एकत्रित आणून भाजपा सरकार ‘टिष्ट्वन सिटी’ करणार असून त्याचे नियोजन करण्यात येत

जालना : आगामी १० वर्षांत औरंगाबाद-जालना या दोन्ही शहरांना एकत्रित आणून भाजपा सरकार ‘टिष्ट्वन सिटी’ करणार असून त्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला केंद्रात एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. दानवे म्हणाले की, भाजपा सरकारच्या एक वर्षाच्या कार्यकाळात केंद्रात आणि सात महिन्यांच्या कार्यकाळात राज्यात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या निर्णयांची माहिती कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. जालन्याजवळील दरेगाव येथील प्रस्तावित ड्रायपोर्ट प्रकल्पासाठी जमीन ताब्यात घेण्यासाठी जेएनपीटीने (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) राज्य सरकारकडे ९४ कोटी रुपयांची मागणी केली आहे. आठवडाभरात ही रक्कम प्राप्त होईल, अशी माहिती त्यांनी दिली.पालकमंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयांचा अपप्रचार विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने भूसंपादन कायद्याविषयक मुद्याचे उदाहरण दानवे यांनी यावेळी दिले. (प्रतिनिधी)