शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

औरंगाबादच्या डिझायनरचा दिल्लीत डंका! बसथांब्यांच्या डिझाइनला प्रथम क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 01:22 IST

देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत वातानुकूलित बसथांबे उभारण्याचे डिझाइन करण्याचा मान राजन प्रधान यांना मिळाला आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यात प्रधान यांच्या सौंदर्यदृष्टीतून साकारलेले बसथांबे दिल्लीत उभे राहणार आहेत.

- राम शिनगारेऔरंगाबाद : देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत वातानुकूलित बसथांबे उभारण्याचे डिझाइन करण्याचा मान राजन प्रधान यांना मिळाला आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यात प्रधान यांच्या सौंदर्यदृष्टीतून साकारलेले बसथांबे दिल्लीत उभे राहणार आहेत.दिल्लीत वातानुकूलित बसथांबे उभारण्यासाठी केजरीवाल सरकारने निविदा मागवल्या होत्या. ज्या कंपनीला निविदा मिळाल्या, त्या कंपनीने वातानुकूलित बसथांबा डिझाइनची स्पर्धा आयोजित केली. यामध्ये औरंगाबादचे डिझायनरराजन प्रधान यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या योजनेंतर्गत १५६ ठिकाणी प्री-असेम्बल्ड प्रकारचे बसथांबे उभारले जातील. त्यासाठी ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळाले, त्यांनी देशभरातून विविध डिझायनरची स्पर्धा आयोजित केली. यामध्ये आयआयटीसह इतर नामांकित संस्थांमधील ५०० हून अधिक डिझायनर्सने सहभाग नोंदवला होता. त्यात प्रधान यांना प्रथम पारितोषिक मिळाले. अत्यंत व्यावहारिक आणि आर्थिकदृष्ट्या लाभदायक असे हे डिझाइन असल्याचा दावा प्रधान यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.असे आहे डिझाइन- एकाच जागी असेम्बल करून बसथांबा कुठेही नेऊन बसविता करता येऊ शकतो.- संमिश्र साहित्य ते मेटल फ्रेमवर्कपासून बसथांबा बनवला जाणार आहे.- या बसथांब्यावर मुबलक ब्रँडिंगची सोय, प्रकाश योजना, एर्गोनॉमिक्स असणार आहे.

टॅग्स :New Delhiनवी दिल्ली