शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

सावधान नागरिकहो... शहरात स्वाईन फ्लू आलाय..!

By admin | Updated: February 26, 2015 00:09 IST

यंत्रणा सतर्क : तपासणी अहवाल येण्यास विलंब, नागरिकांचे प्रबोधन करण्याची कोणतीही यंत्रणा नाही

सचिन लाड - सांगली --देशात आणि राज्यात थैमान घातलेल्या ‘स्वाईन फ्लू’ या संसर्गजन्य आजाराने सांगलीत शिरकाव केलाय. स्वाईनची लागण झालेली एक महिला रुग्ण सापडली आणि तिचा काही तासातच मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज एक-दोन संशयित रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल होत आहेत. खासगी रुग्णालयातही स्वाईनचे संशयित रुग्ण उपचार घेत आहेत. सांगलीसह, कोल्हापूर जिल्हा व कर्नाटकातील संशयित रुग्ण सांगलीमध्ये उपचारार्थ दाखल होत आहेत. संशयित रुग्णांच्या घेण्यात आलेल्या रक्ताच्या नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त होण्यास विलंब लागत आहे. लागण होऊ नये, यासाठी काय काळजी घ्यावी...संशयित रुग्ण किंवा स्वाईन फ्लू झालेल्या रुग्णाजवळ (सहा फुटाच्या आत) जाऊ नये.पौष्टिक आहार घ्यावाभरपूर पाणी प्यावे.हस्तांदोलन व सार्वजिनक ठिकाणी थुंकू नये. सर्दी, खोकला असलेल्या रुग्णांपासून दूर रहावे.लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यासारख्या सी-व्हिटॅमीन असलेल्या पदार्थांचा आहारात वापर करावा. चित्रपटगृह, नाट्यगृह, मॉल्स यासह अन्य गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.बाहेरून जाऊन आल्यानंतर साबणाने हात धुवावेत. कारण स्वाईन फ्लूचे विषाणू लागण झालेल्या रुग्णांच्या खोकल्यातून, शिंकांतून बाहेर पडतात. हे विषाणू टेबल, खुर्ची, एसटी बस, रेल्वे अशा आसपासच्या ठिकाणी जाऊन स्थिरावून तीन ते आठ तास जिवंत राहतात. यासाठी नाक व चेहऱ्यास हात लावण्याचे टाळावे.काय करावे?आपल्या फॅमिली डॉक्टरकडे किंवा जवळच्या शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी दाखल व्हावे.जाताना नाका-तोंडाला रुमाल किंवा मास्क लावावा.काळजी कोणी घ्यावीगदोदर महिलावृद्ध महिला व पुरुषपाचपेक्षा कमी वयाची मुलेएचआयव्ही लागण झालेले रुग्णमधुमेह, दमा, हृदयविकार असणारे रुग्णरुग्णांनी काय करावे.संशयित रुग्णांनी घराबाहेर पडू नये. मास्कचा वापर करावा.रुग्णालयातून मिळणाऱ्या औषधांचा कोर्स पूर्ण करावा.शिंकताना, खोकताना रुमाल नाका-तोंडापुढे धरावा.घरातील फरशी, टेबल फिनेलमिश्रित पाण्याने दररोज पुसावे.भरपूर पाणी प्यावे, व्यवस्थित आहार घ्यावा.सर्व लक्षणे गेल्यानंतर एक दिवस घरीच थांबाबे.स्वाईन फ्लूची शंका कधी घ्यावी?घसा दुखणे, खोकला असेल व त्यासोबत सतत दोन दिवस शंभरच्या वर ताप असेल.तापासोबत केव्हाही दम लागला, तर ते गंभीर लक्षण समजून तातडीने उपचारासाठी दाखल व्हावे.मागील आठ दिवसात परदेश प्रवास झाला असेल.स्वाईन फ्लूच्या रुग्णांशी निकटचा संपर्क आल्यास.