शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलन; सरकारविरोधात माहोल तयार करा- शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 01:09 IST

कुठलीही वातावरण निर्मिती आपोआप होत नाही. विद्यमान सरकारच्या विरोधात माहोल तयार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विविध जाती, धर्मांच्या लोकांमध्ये विस्तार करण्याची गरज आहे.

वर्धा : कुठलीही वातावरण निर्मिती आपोआप होत नाही. विद्यमान सरकारच्या विरोधात माहोल तयार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विविध जाती, धर्मांच्या लोकांमध्ये विस्तार करण्याची गरज आहे. सर्व जाती धर्माचे लोक पक्षाशी जुळले तर यश हे निश्चितपणे पदरात पडेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.वर्धा येथे पक्षाच्यावतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले की, भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, संजय गांधी यांचा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर इंदिराजींनी वर्धा जिल्ह्यातील पवनार भूमीतून पक्ष बांधणीला सुरूवात केली. वर्धेची भूमी ही विनोबा व गांधी यांच्यामुळे पावन झाली आहे. त्यामुळे येथूनच विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.विद्यमान सरकारने चावडीवर कर्जमाफीच्या याद्यांचे वाचन करून शेतकºयांचा स्वाभिमान रस्त्यावर आणला आहे. त्यामुळे विदर्भात आत्महत्या वाढल्यात.आतापर्यंत ६९० शेतकºयांनी मागील तीन महिन्यांत आत्महत्या केल्या. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी भाजपने ‘कुठे नेऊन ठेवला रेमहाराष्ट्र माझा’, अशी विचारणा सत्ताधारी पक्षाकडे केली होती. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला, हे विचारण्याची वेळ आली आहे, असेही पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार