शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

कृत्रिम प्रकल्प म्हणजे विकास हे वैचारिक दारिद्र्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 00:01 IST

विकास असे कोणी म्हणत असेल तर ते वैचारिक दारिद्रयच म्हणावे लागेल, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाचा उल्लेख न करता गुरुवारी विधानसभेत केली.

मुंबई : कृत्रिम प्रकल्पांच्या मागे लागताना आपण काय गमावणार अन् काय कमावणार याचाही विचार केला पाहिजे. निसर्गसुंदर कोकणात कृत्रिम प्रकल्प म्हणजे विकास असे कोणी म्हणत असेल तर ते वैचारिक दारिद्रयच म्हणावे लागेल, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाचा उल्लेख न करता गुरुवारी विधानसभेत केली.कोकणच्या विकासासाठी नियम २९३ अन्वये उपस्थित करण्यात आलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोकणचे निसर्गसुंदर वैभव टिकविण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. कृत्रिम प्रकल्पांना विकास मानून जर आपण हे वैभव घालवणार असू तर त्यासारखे दुसरे वैचारिक दारिद्रय नाही.कोकणच्या विकासासाठी सिंधुरत्न समृदधी विकास योजना सुरू करण्यात आली आहे.येत्या १ मे या महाराष्ट्रदिनी चिपी विमानतळ कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत.त्याचसोबत एलईडी लाईटद्वारे सुरू असणारी मासेमारी बंद करणारा राज्याचा कायदा आणण्यात येईल.पाणबुडीच्या माध्यमातून मरीन लाईफ दाखविण्याची योजना सुरू करण्यासोबतच कोकणातील जलदुर्ग दाखविणारी समुद्री सफर देखील सुरू करण्यात येणार असल्याच्या घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्या.कोस्टगार्ड,पोलीस आदींना खोल समुद्रात चालणारी मासेमारी रोखण्यासाठी सांगण्यात आले आहे.मत्स्यदुष्काळ आदी प्रश्न सोडवण्यात येतील.डिझेलचे परतावे देण्यास सुरूवातही झाली आहे.समुद्री महामार्गाचे काम जलदगतीने पुढे नेण्यात येत आहे.तसेच प्रधानमंत्री जलमिशन योजना थांबवण्यात आलेली नाही.नळाद्वारे जलजोडणीचे काम सुरू आहे.त्याचसोबत चिपी येथील विमानतळावर उपकरणे बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.आंबा-काजू बोर्डाच्या समस्याही सोडविण्यात येणार आहेत.येत्या एप्रिल महिन्यात कोकणात व्हायरॉलॉजी प्रयोगशाळा देखील सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.>मरिनलाइफसाठी पाणबुडीकोकणात मरिनलाइफचा आनंद लुटण्यासाठी पाणबुडी सुरू करण्यात येणार आहे. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असेल. मुंबईजवळच्या एलिफंटा बेटापासून ते या सर्व जलदुर्गांची बोटीतून सफर घडविणारा प्रकल्प सुरू करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.