शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

जिल्ह्यात आणखी २१ टँकरची मागणी

By admin | Updated: May 7, 2014 21:40 IST

पुणे जिल्ह्यात मे महिन्यात पाणी टंचाई वाढू लागली असून विविध तालुक्यांमधून २१टँकर्सची मागणी ग्रामपंचायतींनी केली आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यात मे महिन्यात पाणी टंचाई वाढू लागली असून विविध तालुक्यांमधून २१टँकर्सची मागणी ग्रामपंचायतींनी केली आहे.सध्या सुरू असलेल्या १७टँकर्सच्या संख्येत नजिकच्या काळात वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे यांनी आज पत्रकारांना सांगितली.१७ टँकरच्या ५१ खेपा सध्या सुरू असून १२गावे,७४ वाड्यांमधील २३हजार८८३लोकसंख्येला या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.पुरंदर वगळता अन्यत्र शंभर टक्के खेपा सुरू आहेत. ७विहिरी आणि ३विंधन विहिरींचे खासगी मालकांकडून अधिग्रहण करून टंचाईग्रस्त नागरिकांसाठी त्या खुल्या करण्यात आल्या आहेत.भोरमध्ये पिकअप व्हॅनव्दारा एका गावाला पाणीपुरवठा केला जात आहे, असे त्यांनी सांगितले.बारामती तालुक्यात सध्या ७टँकर सुरू असून आ णखी ५ टँकर सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायतींनी केली आहे.जुन्नरमध्ये टँकर नव्हता, आता ४ टँकरची मागणी झाली आहे.मावळ व मुळशीतूनही प्रत्येकी एक तर वेल्हे तालुक्यात ३ टँकरची गरज आहे. इंदापूरमधून २ टँकरची मागणी झाली आहे, असे ते म्हणाले.खेड आणि आंबेगाव तालुक्यांमध्ये प्रत्येकी २टँकर सुरू असून आणखी एका टँकरची मागणी झाली आहे. हवेली तालुक्याने २टँकरची मागणी केली आहे. येथे पुर्वी २ टँकर होते. भोरमध्ये पुर्वीच ३ तर पुरंदरमध्ये २ टँकर सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.