शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आणखी २१ टँकरची मागणी

By admin | Updated: May 7, 2014 21:40 IST

पुणे जिल्ह्यात मे महिन्यात पाणी टंचाई वाढू लागली असून विविध तालुक्यांमधून २१टँकर्सची मागणी ग्रामपंचायतींनी केली आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यात मे महिन्यात पाणी टंचाई वाढू लागली असून विविध तालुक्यांमधून २१टँकर्सची मागणी ग्रामपंचायतींनी केली आहे.सध्या सुरू असलेल्या १७टँकर्सच्या संख्येत नजिकच्या काळात वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे यांनी आज पत्रकारांना सांगितली.१७ टँकरच्या ५१ खेपा सध्या सुरू असून १२गावे,७४ वाड्यांमधील २३हजार८८३लोकसंख्येला या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.पुरंदर वगळता अन्यत्र शंभर टक्के खेपा सुरू आहेत. ७विहिरी आणि ३विंधन विहिरींचे खासगी मालकांकडून अधिग्रहण करून टंचाईग्रस्त नागरिकांसाठी त्या खुल्या करण्यात आल्या आहेत.भोरमध्ये पिकअप व्हॅनव्दारा एका गावाला पाणीपुरवठा केला जात आहे, असे त्यांनी सांगितले.बारामती तालुक्यात सध्या ७टँकर सुरू असून आ णखी ५ टँकर सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायतींनी केली आहे.जुन्नरमध्ये टँकर नव्हता, आता ४ टँकरची मागणी झाली आहे.मावळ व मुळशीतूनही प्रत्येकी एक तर वेल्हे तालुक्यात ३ टँकरची गरज आहे. इंदापूरमधून २ टँकरची मागणी झाली आहे, असे ते म्हणाले.खेड आणि आंबेगाव तालुक्यांमध्ये प्रत्येकी २टँकर सुरू असून आणखी एका टँकरची मागणी झाली आहे. हवेली तालुक्याने २टँकरची मागणी केली आहे. येथे पुर्वी २ टँकर होते. भोरमध्ये पुर्वीच ३ तर पुरंदरमध्ये २ टँकर सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.