शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

अंगणवाडी सेविकांनी तुटपुंजी वाढ नाकारली, १५०० रुपयांच्या मानधनवाढीनंतर कृती समिती आंदोलनावर ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 06:11 IST

अंगणवाडी सेविकांच्या बेमुदत संपामुळे राज्य सरकारने त्यांच्या मानधनात शुक्रवारी १५०० रुपयांची वाढ केली असली, तरी ती अपुरी असल्याचे सांगत, संप कायम ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतला आहे.

विशेष प्रतिनिधी मुंबई : अंगणवाडी सेविकांच्या बेमुदत संपामुळे राज्य सरकारने त्यांच्या मानधनात शुक्रवारी १५०० रुपयांची वाढ केली असली, तरी ती अपुरी असल्याचे सांगत, संप कायम ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतला आहे.अंगणवाडी कर्मचा-यांचे मानधन तीन हजार रुपयांनी वाढवावे, या मागणीसाठी सेविकांनी ११ सप्टेंबरपासून संप पुकारला आहे. त्याची दखल घेत, अंगणवाडी मदतनिसांचे मानधन २५०० रुपयांवरून ३ हजार ५०० रुपये, मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ३ हजार २५० रुपयांवरून ४ हजार ५०० रुपये करण्यात आल्याचे महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केले. या मानधानवाढीनंतर २५ टक्के अंगणवाडी सेविका कामावर रूजू झाल्याचा दावाही पंकजा मुंडे यांनी केला.भाऊबीज वाढविलीशासनामार्फत अंगणवाडी कर्मचा-यांना दरवर्षी १ हजार रुपयांची भाऊबीज दिली जाते. या रक्कमेत दुपटीने वाढ करून, २ हजार रुपये देण्यात येणार आहेत.>अंगणवाड्या बंदच राहणार!शेतकºयांच्या आंदोलनाप्रमाणेच सरकार कुटील डाव खेळून संप फोडण्याची प्रयत्न करत आहे. त्यामुळेच कृती समितीबाहेरील एका छोट्या संघटनेला हाताशी घेऊन, चर्चा करण्याचा देखावा सरकारने केला आहे.या डावाला कर्मचारी भुलणार नाहीत. मोठे संख्याबळ असलेल्या संघटना आमच्या कृती समितीमध्ये असून, सरकारच्या तुटपुंज्या वाढीने संप मागे घेणार नाही. यापुढेही अंगणवाड्या बंदच राहतील, असे अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे निमंत्रक एम. ए. पाटील यांनी सांगितले.