शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

दोंडाईचात औष्णिकला सौरऊर्जेचाही पर्याय

By admin | Updated: May 5, 2015 01:09 IST

धुळ्यातील दोंडाईचा औष्णिक प्रकल्पाबाबत तातडीने तोडगा निघाला नाही तर ग्राहकहिताच्या दृष्टीकोनातून येथील उपलब्ध जागेवर जास्तीत

मुंबई : धुळ्यातील दोंडाईचा औष्णिक प्रकल्पाबाबत तातडीने तोडगा निघाला नाही तर ग्राहकहिताच्या दृष्टीकोनातून येथील उपलब्ध जागेवर जास्तीत जास्त क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचे महानिर्मितीने स्पष्ट केले.महानिर्मितीने दोंडाईचा येथे प्रत्येकी ६६० मेगावॅट क्षमतेचे ५ संच उभारून एकूण ३ हजार ३०० मेगावॅट क्षमतेचा औष्णिक वीज प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले आहे. प्रकल्पासाठी एकूण ९६७ हेक्टरपैकी सुमारे ४७५ हेक्टर खासगी जमीन संपादन पूर्ण झाले आहे. शिवाय या प्रकल्पासाठी निम्न तापी धरणातून ८५ दशलक्ष घनमीटर इतक्या प्रमाणात पाणी पुरवठा करण्याचे नियोजित आहे. प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्यांना केंद्र आणि राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली आहे.या प्रकल्पासाठी अद्याप २०० हेक्टर इतकी जमीन संपादित झालेली नाही. तसेच दीर्घकालीन इंधन पुरवठा करारही झालेला नाही. परिणामी उर्वरित भूसंपादन व पुरेशा कोळशाची हमी आणि प्रकल्पासाठी आवश्यक पाणी या बाबींबाबत सर्व स्तरांवर पाठपुरावा सुरु असल्याचेही महानिर्मितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. मात्र वेळीच यावर तोडगा निघाला नाही तर या ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा पर्याय समोर असल्याचे महानिर्मितीने म्हटले आहे.(प्रतिनिधी)