शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 10:34 IST

हैदराबादचे खासदार आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

हैदराबादचे खासदार आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला. आसामचे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि सर्व भाजप नेत्यांमध्ये भारत- पाकिस्तान क्रिकेट सामना थांबवण्याची हिंमत नाही का? असे थेट सवाल ओवैसी यांनी एका सभेला संबोधित करताना केला. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी २६ निरपराध नागरिकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या. जर तुमच्या मुलीचा मृत्यू झाला असता, तर तुम्ही पाकिस्तानसोबत सामना खेळला असता का?" असाही संतप्त सवाल त्यांनी केला.

"भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी सामना झाला तर,  ६००-७०० कोटी रुपये मिळतील. पण भाजप नेत्यांनी सांगावे की, देशाच्या नागरिकांच्या जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा आहे का? देशभक्तीच्या गप्पा मारणाऱ्यांनी मुठभर पाण्यात बुडून मरावे", असा घणाघात ओवैसी यांनी केला. 

"पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाहीत, चर्चा आणि दहशतवाद एकत्र होऊ शकत नाहीत, मग भारत पाकिस्तान सामन्यातून मिळणारे २०००- ३००० कोटी रुपये आपल्या २६ नागरिकांच्या जीवापेक्षा जास्त मौल्यवान आहेत का?" असाही त्यांनी सवाल केला.  पुढे ओवैसी म्हणाले की, "पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्यांसोबत आम्ही कालही होतो, आजही त्यांच्यासोबत आहोत आणि उद्याही त्यांच्यासोबत राहू".

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAsia Cup 2025आशिया कप २०२५India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान