शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
5
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
6
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
7
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
8
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
9
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
10
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
11
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
12
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
13
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
14
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
15
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
16
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
17
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
18
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
19
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
20
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा

'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 10:34 IST

हैदराबादचे खासदार आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

हैदराबादचे खासदार आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला. आसामचे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि सर्व भाजप नेत्यांमध्ये भारत- पाकिस्तान क्रिकेट सामना थांबवण्याची हिंमत नाही का? असे थेट सवाल ओवैसी यांनी एका सभेला संबोधित करताना केला. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी २६ निरपराध नागरिकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या. जर तुमच्या मुलीचा मृत्यू झाला असता, तर तुम्ही पाकिस्तानसोबत सामना खेळला असता का?" असाही संतप्त सवाल त्यांनी केला.

"भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी सामना झाला तर,  ६००-७०० कोटी रुपये मिळतील. पण भाजप नेत्यांनी सांगावे की, देशाच्या नागरिकांच्या जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा आहे का? देशभक्तीच्या गप्पा मारणाऱ्यांनी मुठभर पाण्यात बुडून मरावे", असा घणाघात ओवैसी यांनी केला. 

"पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाहीत, चर्चा आणि दहशतवाद एकत्र होऊ शकत नाहीत, मग भारत पाकिस्तान सामन्यातून मिळणारे २०००- ३००० कोटी रुपये आपल्या २६ नागरिकांच्या जीवापेक्षा जास्त मौल्यवान आहेत का?" असाही त्यांनी सवाल केला.  पुढे ओवैसी म्हणाले की, "पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्यांसोबत आम्ही कालही होतो, आजही त्यांच्यासोबत आहोत आणि उद्याही त्यांच्यासोबत राहू".

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAsia Cup 2025आशिया कप २०२५India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान