शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यास कटिबद्ध- कृषिमंत्री अब्दुल सत्तार

By सुनील काकडे | Updated: September 23, 2022 18:34 IST

मंगरूळपिरात झाला हिंदू गर्व गर्जना मेळावा

वाशिम: संततधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सर्वेक्षण आणि पंचनाम्याचे आदेश प्रशासनाला यापूर्वीच देण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही; तर भरीव आर्थिक मदत देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.आज, २३ सप्टेंबर रोजी मंगरुळपीर येथील जुन्या पंचायत समिती सभागृहात हिंदू गर्व गर्जना शिवसेना संपर्क अभियानांतर्गत पार पडलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार भावना गवळी होत्या. शिंदे गट जिल्हाप्रमुख महादेव ठाकरे, नवी मुंबईचे माजी नगरसेवक संजू आधारवाडे, तालुका प्रमुख मनिष गहुले, अनिल गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी खासदार गवळी यांनीही शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी विद्यमान राज्य सरकारचे सर्वंकष प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून पीक विमा कंपन्यांनी नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा; अन्यथास विमा कंपनीच्या प्रतिनिधींना रस्त्यावरही फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. जिल्हाप्रमुख ठाकरे, संजय वाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शेतबांधावरील प्रयोगशाळेला सत्तार यांनी दिली भेट

अब्दुल सत्तार यांनी दाैऱ्यात मालेगांव येथील मालेगाव तालुका शेतकरी उत्पादक कंपनीने सुरु केलेल्या शेतबांधावरील प्रयोगशाळेलाही भेट दिली. मानव  विकास मिशन व कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात १३ ठिकाणी  शेतबांधावर प्रयोगशाळा सुरु करण्यात आल्या आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या निविष्ठांवरील खर्चात मोठी बचत झाली आहे. प्रयोगशाळेत ट्रायकोडर्मा, वेस्ट डिकम्पोझर, सी विड व पोटॅशीयम हुमेट बेस निविष्ठा, निम व करंज बेस निविष्ठा आणि सिलीकॉन बेस निविष्ठांची निर्मिती करण्यात येत असल्याची माहिती डॉ. माने यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांना दिली.

टॅग्स :washimवाशिमAbdul Sattarअब्दुल सत्तार