शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गुंडांच्या शुद्धीकरणाला माझाही विरोध- अनिल गोटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 13:41 IST

भाजपाचे आमदार अनिल गोटे आणि केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे.

धुळेः भाजपाचे आमदार अनिल गोटे आणि केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. दोघांनीही पत्रकार परिषद घेऊन एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. भामरेंनी गोटेंवर गंभीर आरोप केले आहेत. सुभाष भामरे म्हणाले, मी केंद्रीय नगरसेवक आहे. पण धुळ्यातील नगरसेवकपदासाठी कोण उभं राहतंय हे मला माहीत आहे. आता ते माझ्या मुलाच्या मागे लागले आहेत. माझा मुलगा बाहेरून शिकून आला आहे. तो गेल्या आठ महिन्यांपूर्वी धुळ्यात आला असून, राजकारणात नाही.तीन मित्रांच्या मदतीनं कॅन्सर सेंटर काढतोय. त्यासाठी एचडीएफडीकडून 17 कोटींचं कर्जही काढलंय. तर त्यांना सरकारकडून 45 कोटी मिळाल्याचा आरोप काही जण करत आहेत. सगळ्यांनी मिळून या शहराचा विकास करावा. मी धुळे शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. मी सगळ्यांच्या हातात सत्ता दिलेली आहे. काहींनी शहराची वाट लावली आहे. भाजपामध्ये सध्या गुंडांना अधिक महत्त्व मिळत आहे, असा आरोपही भामरे यांनी केला आहे. त्याला गोटे यांनीही चोख प्रत्युत्तर दिलं आहे.भाजपामध्ये जातीयवाद चालत नाही. गुंडगिरीमुक्त शहर आम्हालाही हवंय. गुंडांच्या शुद्धीकरणाला माझा विरोध असल्याचं गोटेंनी स्पष्ट केलं आहे. तसेच माझ्याविरोधात करण्यात आलेले आरोप खोटे आणि बिनबुडाचे असल्याचंही गोटे म्हणाले आहेत. त्यामुळे या दोघांमधील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Anil Goteअनिल गोटे