शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

अखेर राज्यातील ४९२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

By admin | Updated: April 21, 2017 23:54 IST

गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता लागून राहिलेल्या पोलीस दलातील निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांना (जीटी) अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्यातील ४९२ निरीक्षकांच्या बदल्या

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता लागून राहिलेल्या पोलीस दलातील निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांना (जीटी) अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्यातील ४९२ निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गुरुवारी रात्री उशिरा त्याबाबतचे आदेश पोलीस मुख्यालयातून जारी करण्यात आले.मुंबई, नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यातील ५०हून अधिक अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना नवीन जागी हजर होण्यासाठी त्वरित कार्यमुक्त करण्याचे आदेश घटकप्रमुखांना देण्यात आले आहेत.दरवर्षी ‘जीटी’ या साधारण मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होतात. या वेळी मात्र एक महिन्यापूर्वी बदल्यांचे आदेश जारी करून अधिकाऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक वर्षे सुरू होण्यापूर्वी बदलीच्या ठिकाणी जाता येणार आहे. मुंबई आयुक्तालयात आठ वर्षे व अन्य आयुक्तालय व परिक्षेत्रात सहा वर्षे आणि एका जिल्ह्यात दोन वर्षांहून अधिक काळ सेवा पूर्ण झालेल्या राज्यभरातील २६७ निरीक्षक व विनंती केलेल्या २१५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांना त्वरित नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी घटकप्रमुखांनी कार्यमुक्त करावे, असे आदेश महासंचालकांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)