शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

अकरावीच्या १० हजारांहून जास्त विद्यार्थ्यांचा प्रवेश बदल

By admin | Updated: August 25, 2016 06:02 IST

अकरावीच्या दुसऱ्या विशेष फेरीमध्ये एकूण २२ हजार २७३ विद्यार्थ्यांना प्रवेश बदलाची संधी दिली

मुंबई : अकरावीच्या दुसऱ्या विशेष फेरीमध्ये एकूण २२ हजार २७३ विद्यार्थ्यांना प्रवेश बदलाची संधी दिली होती. त्यातील १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी गुरुवारी दुपारपर्यंत प्रवेश बदल केल्याची माहिती आहे. तर सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांना शुक्रवारी प्रवेश बदल करण्याची शेवटची संधी आहे.महत्त्वाची बाब म्हणजे, गुरुवारी दहीहंडीची सुट्टी जाहीर झाल्यामुळे प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना शुक्रवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी शनिवारी तिसऱ्या विशेष फेरीला सुरुवात होण्याची शक्यता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे उरलेल्या विद्यार्थ्यांना शनिवारपासून नवीन लॉग-इन आयडी आणि पासवर्ड देऊन अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शाखा किंवा विषय बदली करायचा आहे, असे विद्यार्थी या फेरीसाठी अर्ज करू शकतील.दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल लागल्यानंतर एक विशेष फेरी घेण्यात येईल. फेर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या विशेष फेरीतून प्रवेश दिला जाईल. त्यासाठी तिसरी विशेष फेरी थांबवण्यात येणार नाही, तरी विद्यार्थ्यांनी वेळापत्रकाप्रमाणे अर्ज करावेत. त्या आधी उपसंचालक कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहनही उपसंचालक कार्यालयाने केले आहे. (प्रतिनिधी)