शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

...तर कुलगुरूंवर कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 03:55 IST

मुंबई विद्यापीठातील गोंधळाची राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गंभीर दखल घेतली आहे. कुलगुरु संजय देशमुख यांच्यावरील कारवाईचे अधिकार राज्यपालांच्या अधिकार क्षेत्रात आहेत.

मुंबई : मुंबई विद्यापीठातील गोंधळाची राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गंभीर दखल घेतली आहे. कुलगुरु संजय देशमुख यांच्यावरील कारवाईचे अधिकार राज्यपालांच्या अधिकार क्षेत्रात आहेत. लांबलेल्या निकालाबाबत राज्यपाल नक्की चौकशी करतील आणि कुलगुरु दोषी असतील तर निश्चित कारवाई करतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत केले.मुंबई विद्यापीठाचे लांबलेले निकालाचा मुद्दा राष्ट्रवादीचे सदस्य सुनील तटकरे यांनी उपस्थित केला होता. पाच तारखेपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. मात्र पाच तारीख जवळ आली तरी किती निकाल लागले याबाबत अजूनही सांशकता असल्याचे सांगत कुलगुरु संजय देशमुख यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तटकरे यांनी केली. यावर, आतापर्यंत २३१ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.शिवसेना-राष्ट्रवादीत शाब्दिक चकमकअनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्यात जोरदार शाब्दीक खडाजंगी झाली. या प्रकरणात शिवसेना दुटप्पी भूमिका घेत असल्याचा तटकरे यांचा आरोप परब यांनी फेटाळून लावत, याच प्रश्नावर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याविरोधात हक्कभंग मांडताना राष्ट्रवादी काँग्रेसने दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप केला. हक्कभंग मांडताना कोणाचे अदृश्य हात समोर आले ते दिसून आल्याचा टोला परब यांनी लगावला.१८ निकाल गुरुवारी घोषित!गुरुवारी सायंकाळपर्यंत १८ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले. त्यामुळे आतापर्यंत एकूण २४०अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले असून, अजून २३७ अभ्यासक्रमांचे निकाल शिल्लक आहेत. गुरुवारी १ हजार ४७७ प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासण्याचे काम केले असून एका दिवसात एकूण १३ हजार ३६२ उत्तरपत्रिकांचे मूल्याकंन पूर्ण झाले.