शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

चितळे अहवालाबाबत दोन टप्प्यांत कारवाई

By admin | Updated: June 21, 2014 00:22 IST

राज्यातील सिंचनाबाबत चितळे समितीने दिलेल्या अहवालानुसार दोन टप्प्यांवर कारवाई केली जात आहे. त्यामध्ये पहिले प्राधान्य व्यवस्था सुधारण्यास दिले जात आहे.

पुणो : राज्यातील सिंचनाबाबत चितळे समितीने दिलेल्या अहवालानुसार दोन टप्प्यांवर कारवाई केली जात आहे. त्यामध्ये पहिले प्राधान्य व्यवस्था सुधारण्यास दिले जात आहे. तसेच जे अधिकारी दोषी आढळून आले आहेत़ त्यांची चौकशी करून  कारवाई केली जाईल असे सूतोवाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी येथे केल़े 
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, मोठे प्रकल्प उभारण्याऐवजी विकेंद्रीत पाणीसाठे उभारण्यावर भर दिला जाणार आह़े एसटी बसेसना टोलमधून वगळावे तसेच टोल गोळा करण्याची निश्चित काल असावी याबाबतचे टोलधोरण राज्यशासनाकडून तयार केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच व्यापा:यांच्या मागणीनुसार जकात रद्द करून एलबीटी लागू करण्यात आली, मात्र आता एलबीटी रद्द करण्याची मागणी व्यापा:यांकडून करण्यात येत आहे. एलबीटीला पर्याय म्हणून व्हॅटला उपकर जोडण्याचा पर्याय ते पुढे करत आहेत. महापालिकांना स्वायत्तता देण्यात आली आहे. एलबीटी व्हॅटला जोडल्यास तो पैस राज्यशासनाकडे गोळा होईल. त्याचे महापालिकांमध्ये वाटप कसे करायचे याचा प्रश्न निर्माण होईल. तसेच ज्या नगरपालिकांना, ग्रामपंचायतींना एलबीटी लागू नाही त्यांनाही एलबीटीचा भार सहन करावा लागेल. या प्रश्नांतून  मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री  चव्हाण यांनी सांगितले.  (प्रतिनिधी)