शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

तूर घोटाळ्याचा आरोप, निव्वळ मनोरंजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 05:35 IST

राज्यात १३०० कोटींची तूर खरेदी झालेली असताना दोन हजार कोटींचा घोटाळा झालाच कसा

मुंबई : राज्यात १३०० कोटींची तूर खरेदी झालेली असताना दोन हजार कोटींचा घोटाळा झालाच कसा, असा सवाल करीत तूर भरडाईतील विरोधकांचा आरोप म्हणजे निव्वळ मनोरंजन आणि दिशाभूल करण्याचा प्रकार असल्याचा पलटवार सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केला. मंत्र्यांच्या उत्तरावर समाधान न झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला.विरोधी पक्षातर्फे अंतिम आठवडा प्रस्ताव मंगळवारी सादर करण्यात आला होता. या वेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तूर भरडाईमध्ये दोन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून चौकशीची मागणी केली होती. यावर सहकार मंत्री देशमुख यांनी सर्व आरोप फेटाळून भरडाईचे कंत्राट देताना कोणत्याही कंपनीवर मेहरनजर झालेली नाही. पारदर्शक पद्धतीने निविदा काढण्यात आली आहे. जास्तीतजास्त तूरडाळ उत्पादन होण्यासाठी पारदर्शी पद्धतीने निविदा काढण्यात आल्या, असे सांगत जास्तीतजास्त तुरीची भरडाई व्हावी यासाठी आणि गती वाढवण्यासाठी दुसऱ्या निविदा काढल्या.तुरीचे बंपर उत्पादन झालेल्या शेतकºयांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सहकार मंत्र्यांनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत आतापर्यंत ३६ लाख शेतकºयांच्या खात्यावर साडेचौदा हजार कोटी रुपये जमा झाले असल्याची माहिती सहकार मंत्र्यांनी या वेळी दिली. कर्जमाफी योजनेसाठी ७७ लाख खातेदारांनी नोंदणी केली असून ४८ लाख शेतकºयांची यादी तयार आहे यासाठी २३ हजार कोटी रुपये मंजूर झाले आहेत, असेही ते म्हणाले. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा आदींनी विरोधकांनी केलेले आरोप फेटाळून लावत शासनाने केलेल्या विविध उपायययोजनांचे समर्थन केले.दरम्यान, मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर जोरदार आक्षेप घेत सप्तश्रृंगी कंपनीला नियम व अटी बदलून डाळ भरडायचे काम दिले याचे पुरावे देऊनदेखील कारवाई होत नाही. घोटाळा झालाच नाही, तर मग न्यायालयीन चौकशीला घाबरता का, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.