शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्र कुडकुडणार; हवामान खात्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 07:58 IST

भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सर्वांत कमी किमान तापमान मालेगाव येथे १३.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे

  मुंबई : मुंबईसह राज्यभरात आता हवामान मोकळे झाले असून, पुढील दहा दिवस सर्वसाधारण हीच परिस्थिती राहील. नंतर मात्र हवामानात उल्लेखनीय बदल होतील. या बदलानुसार, २० डिसेंबरनंतर उत्तरेकडील पश्चिमी प्रकोप, अति उच्च दाबाचे पट्टे; अशा हवामान बदलाचा महाराष्ट्रावर परिणाम होईल. त्यामुळे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात बऱ्यापैकी थंडी जाणवेल, अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली.

भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सर्वांत कमी किमान तापमान मालेगाव येथे १३.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. ८ ते ११ डिसेंबरदरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील, अशी शक्यता वर्तविली आहे. 

हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, पुढील  १०-१५ दिवस पाऊस नाही, ढगाळ वातावरण नाही, थंडीत वाढ होणार, धुक्याचेही प्रमाण कमी असणार आहे. सध्या कोणतीही हवामान प्रणाली कार्यरत नाही. त्यामुळे आकाश निरभ्र राहील. डिसेंबर आणि जानेवारीच्या काही दिवसांत थंडी वाढेल. दक्षिणेकडील राज्यांत हवामान बदल झाल्यास त्याचा राज्यावर काही प्रमाणात का होईना परिणाम होण्याची शक्यता आहे.