शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्तनासाठी राजकारणात प्रवेश - तारा सिंग

By admin | Updated: October 11, 2014 06:10 IST

परिवर्तन घडवायलाच हवे या उद्देशाने मी राजकारणात उडी घेतली. तेव्हापासून मी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून समाजकार्य करतो आहे

राजकारणात उतरण्याचे कारण?- १९८७ मध्ये पंजाबमधील शांतता रॅलीमध्ये राजीव गांधी यांंच्या समाजसेवी चळवळीने प्रेरित झालो. तेव्हापासून आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो ही भावना माझ्यात जागृत झाली. परिवर्तन घडवायलाच हवे या उद्देशाने मी राजकारणात उडी घेतली. तेव्हापासून मी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून समाजकार्य करतो आहे. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचार करत आहात?- मुलुंडमध्ये तीनशे खाटांचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, मुलुंडमध्ये सत्र न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, लघुवाद न्यायालय, जुन्या इमारतींचा २.५ ते ४ एफएसआयप्रमाणे पुनर्विकास करण्यासाठी आग्रहाची भूमिका, टोलमुक्त मुंबई, मुलुंड पूर्वेकडील हरिओमनगर येथे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सोडविण्यासाठी अत्याधुनिक गारबेज ट्रीटमेंट प्लांट तसेच मुलुंड-बोरीवली मोनो रेल कनेक्टिव्हिटी, ट्रॉमा सेंटरची तरतूद, पूर्व द्रुतगती महामार्गावरून मुलुंडमध्ये शिरण्यासाठी पर्यायी मार्गाची तरतूद मुलुंड पूर्व येथे क्रीडा संकुल, नव्या नाट्यगृहाची स्थापना, पेट्रोल पंपाची तरतूद, ज्येष्ठ नागरिकांसाठी गार्डन आणि विरंगुळा केंद्राची सुविधा असे अनेक मुद्दे पूर्ण करण्याचा ध्यास बाळगून मी प्रचार करत आहे.आतापर्यंत के लेली कामे?- गेल्या पंधरा वर्षांमध्ये मुलुंडचा ज्या वेगाने विकास होणे अपेक्षित होते तसे घडलेले नाही. मात्र विधान परिषद सदस्यपदी निवड होताच अवघ्या सहा वर्षांत मी हा विकास करून दाखवला. नाहूर रेल्वे पुलाच्या रुंदीकरणासाठी १०० कोटींचा निधी संमत करून घेतला. मुलुंडकरांसाठी नवीन स्मशानभूमी, तानसा पाइपलाइनलगतच्या ५00 झोपडीवासीयांंचे मुलुंडमध्येच पुनर्वसन, मुलुंडमधील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीसाठी ट्रक टर्मिनसची सुविधा, टोलमुक्त मुलुंड, त्याचप्रमाणे लादीकरण, शौचालये, वन्यजमिनीवरील झोपडीवासीयांंचे मुलुंडमध्ये म्हाडा-एमएमआरडीएच्या माध्यमातून प्रकल्प राबवून त्यांंचे पुनर्वसन मुलुंडमध्येच करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. तुमचे प्लस पॉइंट कोणते?- गेल्या १५ वर्षांपासून मी लोकांंची कामे करतो आहे. लोकांचा विश्वास हीच माझी खरी ओळख आहे. मुलुंडमधील नागरिकांसाठी मी एक राजकीय नेता नसून त्यांंच्या कुटुंबातलाच एक सदस्य आहे.