शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

मुंबईत १५ मे पासून धावणार एसी लोकल

By admin | Updated: April 21, 2016 17:32 IST

उन्हाच्या वाढत्या पा-यामुळे घामाच्या धारांनी हैराण झालेल्या मुंबईकरांचा लोकल प्रवास लवकरच गारेगार होणार आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २१ - उन्हाच्या वाढत्या पा-यामुळे घामाच्या धारांनी हैराण झालेल्या मुंबईकरांचा लोकल प्रवास लवकरच गारेगार होणार आहे. मुंबईत येत्या १५ मे पासून एसी लोकल धावणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली. एसी लोकलचे भाडे अद्याप निश्चित झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. 
 
तसेच मुंबईत लवकरच लोकल, मेट्रो आणि बस प्रवासासाठी एकच तिकीट सुरु करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईची ओळख असलेले सीएसटी रेल्वे स्टेशन नव्याने बांधणार असल्याचे त्यांनी सांगितले. एसी लोकलची बांधणी रेल्वेच्या चेन्नईतील आयसीएफमध्ये (इंटीग्रल कोच फॅक्टरी) करण्यात आली आहे. तब्बल ५५ कोटी रुपये किंमत असलेली ही लोकल सध्या मुंबईतील कुर्ला कारशेडमध्ये आहे. 
 
एसी लोकलचे दरवाजे बंद झाल्याशिवाय लोकल सुरू होऊ शकणार नाही आणि एखादा प्रवासी दरवाजाजवळील फुटबोर्डाकडे उभा राहिल्यास दरवाजा बंद होऊ शकणार नाही. मुंबईत लोकलमध्ये तुडूंब गर्दी असते. त्यामुळे दरवाजाजवळ लटकून अनेकजण प्रवास करतात. एसी लोकल चालवताना त्यातील गर्दीला आवर घालण्याचे रेल्वे प्रशासनासमोर मुख्य आव्हान असेल.