शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अ‍ॅट्रॉसिटी रद्द होणे अश्यक्य : प्रकाश आंबेडकर

By admin | Updated: September 4, 2016 19:43 IST

अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करणे अथवा कायद्यात दुरुस्ती करणे राज्य सरकारच्या अखत्यारित नसल्याने अ‍ॅट्रॉसिटी रद्द होणे अश्यक्य असल्याचे मत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

ऑनलाइन लोकमत 
नाशिक, दि. ४ -  विविध राजकीय पक्षांकडून सध्या होत असलेली अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी राजकीय हेतूने होत असून अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करणे अथवा कायद्यात दुरुस्ती करणे राज्य सरकारच्या अखत्यारित नसल्याने अ‍ॅट्रॉसिटी रद्द होणे अश्यक्य असल्याचे मत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनासाठी येथे आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलतांना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नजरेसमोर सध्या मुंबई महानगपालितेच्या निवडणुका राजकीय फायदा मिळविण्यासाठीच शिवसेनेकडून अशाप्रकारची मागणी होत असल्याचे आंबेडकर म्हणाले. 
 
तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात फिरून परिस्थितीचा आढावा घ्यावा व त्यानंतर याविषीय बोलावे असा टोलाही त्यांनी लगावला. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांना उशिरा का होईना आपल्या पुरोगामी विचारधारेची आठवण झाल्याने त्यांची घरवापसी झाल्याचे आंबेडकर म्हणाले. 
 
दरम्यान केंद्रातील आणि राज्यातील सरकार आरएसएसकडून चालवले जात असून त्यांचा समाजात वैदिक शिक्षण पद्धती राबवून दलितांना अणि इतर मागास वर्गाला शिक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.    
 
मध्यावधी निवडणुकांची शक्यता 

राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता असल्याचे सांगत केवळ राजकीय हेतून अ‍ॅट्रॉसिटी रद्द करण्याची मागणी विविध राजकीय नेत्यांकडून होत असल्याचे अ‍ॅड प्रकाश आंबेडकर म्हणाले. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांपूर्वीच राज्यतत मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली.