शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी पुलावर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 06:00 IST

खड्ड्यांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की, एका खड्ड्यातून वाहन चुकविताच वाहन दुसऱ्या खड्ड्यात जाऊन पडते. त्यामुळे खड्डे चुकविणेही अशक्य झाले आहे. पावसाळा असल्याने मार्ग दुरूस्ती करणे शक्य नाही, असे बांधकाम विभागामार्फत सांगितले जात होते. मात्र आता पावसाळा संपला आहे. त्यामुळे मार्गाची दुरूस्ती करणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देदुरूस्तीकडे दुर्लक्ष : धुळीचा त्रास वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : आष्टी-गोंडपिपरी मार्गावरील वैनगंगा नदीवरील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त आहेत.आष्टी परिसरातील हा एकमेव पूल असल्याने या परिसरातील अनेक नागरिक चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी, चंद्रपूरकडे जाण्यासाठी याच पुलावरून जावे लागते. छत्तीसगड राज्यातून येणाऱ्या अनेक ट्रक आष्टी मार्गेच बल्लारशाला जातात. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. आष्टी पुलाची उंची अतिशय कमी आहे. यावर्षी झालेल्या पावसामुळे तसेच गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी सोडल्याने अनेकवेळा या पुलावरून पाणी वाहत होते. पाणी वाहल्यामुळे येथील डांबर निघून जाऊन मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की, एका खड्ड्यातून वाहन चुकविताच वाहन दुसऱ्या खड्ड्यात जाऊन पडते. त्यामुळे खड्डे चुकविणेही अशक्य झाले आहे. पावसाळा असल्याने मार्ग दुरूस्ती करणे शक्य नाही, असे बांधकाम विभागामार्फत सांगितले जात होते. मात्र आता पावसाळा संपला आहे. त्यामुळे मार्गाची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. मात्र अजूनपर्यंत दुरूस्ती करण्याबाबत कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही, ही अतिशय गंभीर बाब आहे.बांधकाम विभागाने या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देऊन सदर मार्ग दुरूस्त करावा, अशी मागणी होत आहे. मोठे वाहन गेल्यानंतर धूळ उडते. या धुळीमुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. डोळ्यात धूळ गेल्याने वाहनचालकाचा तोल जाऊन वाहनासह चालक नदीच्या पात्रात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.