शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
4
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
5
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
6
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
7
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
8
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
9
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
10
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
11
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
12
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
13
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
14
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
15
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
16
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
17
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
18
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
19
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

972 घरांसाठी म्हाडाची सोडत

By admin | Updated: June 22, 2016 09:53 IST

म्हाडा प्राधिकरणाने सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या 972 घरांची सोडत काढली असून 23 जून ते 23 जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 22 - गिरणी कामगारांच्या घरांची सोडत काढल्यानंतर, म्हाडा प्राधिकरणाने आता सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांची सोडत काढली आहे.  972 घरांसाठी ही सोडत काढण्यात आली असून म्हाडाने यासंबंधीची जाहिरातही प्रसिद्ध केली आहे. 23 जून ते 23 जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. पण जर ऑनलाइन अर्ज करत असाल तर 24 जून ते 25 जुलैपर्यंत मुदत आहे. 24 जून ते 27 जुलै दरम्यान बँकेत डीडी भरु शकता. 10 ऑगस्टला घरांच्या लॉटरीचा निकाल जाहीर करण्यात येईल.
 
प्रत्यक्षात ३१ मे रोजी सर्वसामान्यांसाठीच्या परवडणाऱ्या घरांची सोडत काढण्यात येणार होती. मात्र, गिरणी कामगारांच्या सोडतीच्या प्रक्रियेमुळे सर्वसामान्यांच्या घरांच्या सोडतीला विलंब झाला, असे स्पष्टीकरण प्राधिकरणाने दिले होते. यावर गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता ‘घरांच्या सोडतीसाठीच्या ‘सॉफ्टवेअर अपग्रेडशन’चे काम सुरू होते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरांच्या सोडतीसाठी विलंब झाला. मात्र, आता हे काम अंतिम टप्प्यात आहे', अशी माहिती दिली होती.
 
घरं कुठे? 
सायन, प्रतीक्षानगर, मानखुर्द, मुलुंड, पवई, बोरिवली, शिंपोली, गोरेगाव, वर्सोवा, दहिसर, चांदिवली येथे ही घरे असून यात उच्च उत्पन्न गटांच्याही घरांचा समावेश आहे.