शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

राज्यातील ९५ टक्के उद्योग पुन्हा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 03:48 IST

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते.

मुंबई : लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर राज्यातील ९५ टक्के तर मुंबई महानगर विकास क्षेत्रातील ८२ टक्के उद्योग पुन्हा सुरू झाले असल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने एका पत्रकाद्वारे दिली आहे.कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर विभागातील अत्यावश्यक सेवांचे उत्पादन व निरंतर प्रक्रिया घटकांना लॉकडाऊनमधून सूट दिली होती. दुसऱ्या ते पाचव्या टप्प्यात एमआयडीसी क्षेत्रातील ६० ते ६५ टक्के उद्योगांनी परवानगी मिळवून आपले उत्पादन सुरू केले आहे.औद्योगिक क्षेत्रातील विजेचा वापर लक्षात घेता मुंबई महानगरातील ८२ टक्के तर राज्यातील ९५ टक्के उद्योग सुरू झाल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. (वा.प्र.)