शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

विधान परिषदेचे ९० मिनिटे वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 05:05 IST

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील विधान परिषदेच्या कामकाजात मंत्री उपस्थित नसल्यामुळे ९० मिनिटांचा वेळ वाया गेल्याची माहिती सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली

मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील विधान परिषदेच्या कामकाजात मंत्री उपस्थित नसल्यामुळे ९० मिनिटांचा वेळ वाया गेल्याची माहिती सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. ४ जुलै रोजी पावसाळी अर्थसंकल्पाला सुरुवात होणार असून त्याचे ठिकाण अद्याप निश्चित नाही.विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंत्री नसल्याने वाया गेलेल्या वेळेबाबत सरकारला समज देण्याची मागणी सभापतींकडे केली.विधान परिषदेचे कामकाज वाढले असून वेळही बदलली आहे. एकाच वेळी दोन्ही सभागृहात कामकाज सुरु असल्याने मंत्र्यांची ओढाताण होत असते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले.विधान परिषदेच्या एकूण २२ बैठका झाल्या. त्यात १३१ तास कामकाज झाले. ३ हजार ५८६ तारांकित प्रश्न प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार ३०९ स्वीकृत करण्यात आले आणि १०२ प्रश्नांना तोंडी उत्तरे देण्यात आली, अशी माहिती सभापतींनी दिली.१ हजार १९३ लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी २४० स्वीकृत करण्यात आल्या आणि ९२ लक्षवेधींवर चर्चा झाली. अर्धा तास चर्चेच्या १९५ सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी ११४ स्वीकृत करण्यात आल्या आणि त्यातील ७ वर चर्चा झाली. नियम २६० अन्वये ८ प्रस्ताव आले त्यातील ५ प्रस्तावांवर चर्चा झाली. अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा झाली.