शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

विधान परिषदेचे ९० मिनिटे वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 05:05 IST

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील विधान परिषदेच्या कामकाजात मंत्री उपस्थित नसल्यामुळे ९० मिनिटांचा वेळ वाया गेल्याची माहिती सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली

मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील विधान परिषदेच्या कामकाजात मंत्री उपस्थित नसल्यामुळे ९० मिनिटांचा वेळ वाया गेल्याची माहिती सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. ४ जुलै रोजी पावसाळी अर्थसंकल्पाला सुरुवात होणार असून त्याचे ठिकाण अद्याप निश्चित नाही.विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंत्री नसल्याने वाया गेलेल्या वेळेबाबत सरकारला समज देण्याची मागणी सभापतींकडे केली.विधान परिषदेचे कामकाज वाढले असून वेळही बदलली आहे. एकाच वेळी दोन्ही सभागृहात कामकाज सुरु असल्याने मंत्र्यांची ओढाताण होत असते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले.विधान परिषदेच्या एकूण २२ बैठका झाल्या. त्यात १३१ तास कामकाज झाले. ३ हजार ५८६ तारांकित प्रश्न प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार ३०९ स्वीकृत करण्यात आले आणि १०२ प्रश्नांना तोंडी उत्तरे देण्यात आली, अशी माहिती सभापतींनी दिली.१ हजार १९३ लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी २४० स्वीकृत करण्यात आल्या आणि ९२ लक्षवेधींवर चर्चा झाली. अर्धा तास चर्चेच्या १९५ सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी ११४ स्वीकृत करण्यात आल्या आणि त्यातील ७ वर चर्चा झाली. नियम २६० अन्वये ८ प्रस्ताव आले त्यातील ५ प्रस्तावांवर चर्चा झाली. अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा झाली.