शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

नदीतून काढले ८० हजार किलो प्लास्टिक

By admin | Updated: April 3, 2017 02:53 IST

मुंबईतील मिठी, ओशिवरा, पोईसर आणि दहिसर नद्यांच्या संवर्धनासाठी रिव्हर मार्चने पुढाकार घेतला

मुंबई : मुंबईतील मिठी, ओशिवरा, पोईसर आणि दहिसर नद्यांच्या संवर्धनासाठी रिव्हर मार्चने पुढाकार घेतला असून, या उपक्रमांतर्गत रविवारी पोईसर नदीतून तब्बल ८० हजार किलो प्लास्टिक काढण्यात आले आहे. रिव्हर मार्च, महापालिका आणि खासगी विकासकांच्या माध्यमातून हे काम करण्यात आले असून, ही तर सुरुवात असल्याची प्रतिक्रिया रिव्हर मार्चच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.मुंबईमधील चारही नद्यांच्या संवर्धनाचा कार्यक्रम रिव्हर मार्चने हाती घेतला आहे. विशेष म्हणजे या उपक्रमाला मुंबईकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, महापालिकाही त्यांना सहकार्य करत आहे. जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह हे स्वत: रिव्हर मार्चचे नेतृत्व करत असून, त्यांनीही यापूर्वी नद्यांच्या संवर्धनासाठी मुंबईतील कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. (प्रतिनिधी)स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत अशा स्वरूपात नदीची साफसफाई झालेली नाही. दरवर्षीप्रमाणे कंत्राटदार येतात कचरा काढतात. तोच कचरा नदीच्या किनाऱ्याला ठेवला जातो. मग हाच कचरा पावसाळ्यात पुन्हा नदीच्या पात्रात जमा होतो. दरम्यान, दर रविवारी नदी सफाई केली जाणार असून, मुंबईकरांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.नदीच्या तळाला ६ फुटांच्या अंतरापर्यंत कचऱ्याचा थर जमा झालेला आहे. एवढा मोठा थर जमा झालेला असताना नदीचे पाणी हे जमिनीमध्ये कसे जिरेल? जेव्हा सगळा कचरा काढला जाईल तेव्हा खऱ्या अर्थाने नदीचे पाणी जमिनीत मुरेल. मग पुन्हा नदीला जीवदान मिळेल. महापालिकेने यासाठी चार ट्रकची व्यवस्था केली असून, दोन जेसीबीची मदत घेतली जात आहे>नागरिकांना दिलासादिंडोशीच्या मालाड (पूर्व) प्रभाग क्रमांक ३८ येथील आप्पापाड्यातील सावित्रीबाई फुलेनगर ते क्रांतीनगर-गोकूळनगर येथील मुख्य नाल्याच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यामुळे तेथील नाल्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना सतत भेडसावणाऱ्या या त्रासातून मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या कामासाठी महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाकडून २४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. नाल्याच्या कामाचा शुभारंभ झाला; त्या वेळी येथे माजी आरोग्य समिती अध्यक्ष प्रशांत कदम, नगरसेवक आत्माराम चाचे, ग्राहक संरक्षण कक्षाचे विनायक राऊत, सतीश यादव, गणेश घोले उपस्थित होते.