शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

राज्यातील 60 हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार

By admin | Updated: June 21, 2014 01:20 IST

अनुदानित शाळा बंद करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. सरकारच्या या नव्या धोरणामुळे राज्यातील सुमारे 6क् हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत.

मुंबई : माध्यमिक आणि उच्च शिक्षणाचे खासगीकरण करण्यासाठीच नव्या निकषांच्या नावाखाली अनुदानित शाळा बंद करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. सरकारच्या या नव्या धोरणामुळे राज्यातील सुमारे 6क् हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. याविरोधात शिक्षक भारतीने शुक्रवारी शिक्षण अधिका:यांना निवेदन देऊन राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला.
माध्यमिक शाळांच्या तुकडय़ांच्या पटसंख्येचा निकष 71 वर नेऊन अनुदानित शाळांमधील तुकडय़ाच कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आरटीईचा तुकडी निकष 35 विद्याथ्र्याचा असताना माध्यमिक शाळांमधील तुकडय़ांचा निकष 71 करण्यात आला आहे. तसेच खासगी विद्यापीठांच्या कायद्यात गरीब, मध्यमवर्गीयांसाठी फीची कोणतीही सवलत नाही. सेल्फ फायनान्स स्कूल्सच्या नावाखाली हजारो शाळांना परवाने देत अनुदानित शाळा बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप लोक भारतीचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांनी केला आहे.
एसएससी बोर्डाचा अभ्यासक्रम आता सीबीएसई बोर्डाप्रमाणोच झाला आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा:यांचे प्रमाणही सीबीएसईप्रमाणो ठेवणो आवश्यक आहे. संच मान्यता आणि आकृतिबंधाचे नवे निकष ताबडतोब रद्द करा आणि शिक्षणाचे खासगीकरण बंद करा, या मागणीसाठी शिक्षक भारतीच्या वतीने शुक्रवारी शिक्षण सहसंचालक आणि उपसंचालक, शालेय शिक्षण यांना निवेदन देण्यात आले. तसेच ठाणो, वसई, धुळे, औरंगाबाद, नागपूर येथेही अधिका:यांना निवेदने देऊन राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)