शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

राज्यातील 60 हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार

By admin | Updated: June 21, 2014 01:20 IST

अनुदानित शाळा बंद करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. सरकारच्या या नव्या धोरणामुळे राज्यातील सुमारे 6क् हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत.

मुंबई : माध्यमिक आणि उच्च शिक्षणाचे खासगीकरण करण्यासाठीच नव्या निकषांच्या नावाखाली अनुदानित शाळा बंद करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. सरकारच्या या नव्या धोरणामुळे राज्यातील सुमारे 6क् हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. याविरोधात शिक्षक भारतीने शुक्रवारी शिक्षण अधिका:यांना निवेदन देऊन राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला.
माध्यमिक शाळांच्या तुकडय़ांच्या पटसंख्येचा निकष 71 वर नेऊन अनुदानित शाळांमधील तुकडय़ाच कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आरटीईचा तुकडी निकष 35 विद्याथ्र्याचा असताना माध्यमिक शाळांमधील तुकडय़ांचा निकष 71 करण्यात आला आहे. तसेच खासगी विद्यापीठांच्या कायद्यात गरीब, मध्यमवर्गीयांसाठी फीची कोणतीही सवलत नाही. सेल्फ फायनान्स स्कूल्सच्या नावाखाली हजारो शाळांना परवाने देत अनुदानित शाळा बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप लोक भारतीचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांनी केला आहे.
एसएससी बोर्डाचा अभ्यासक्रम आता सीबीएसई बोर्डाप्रमाणोच झाला आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा:यांचे प्रमाणही सीबीएसईप्रमाणो ठेवणो आवश्यक आहे. संच मान्यता आणि आकृतिबंधाचे नवे निकष ताबडतोब रद्द करा आणि शिक्षणाचे खासगीकरण बंद करा, या मागणीसाठी शिक्षक भारतीच्या वतीने शुक्रवारी शिक्षण सहसंचालक आणि उपसंचालक, शालेय शिक्षण यांना निवेदन देण्यात आले. तसेच ठाणो, वसई, धुळे, औरंगाबाद, नागपूर येथेही अधिका:यांना निवेदने देऊन राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)