शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

मराठवाड्यात ५ शेतक-यांची आत्महत्या

By admin | Updated: December 3, 2014 04:09 IST

तीन वर्षांपासून निसर्गाची अवकृपा आणि त्यामुळे वाढलेला कर्जाचा डोंगर असह्य झाल्याने मंगळवारी मराठवाड्यातील पाच शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले

औरंगाबाद : तीन वर्षांपासून निसर्गाची अवकृपा आणि त्यामुळे वाढलेला कर्जाचा डोंगर असह्य झाल्याने मंगळवारी मराठवाड्यातील पाच शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. लातूर जिल्ह्यातील तीन व बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी एका घटनेने मराठवाडा हादरून गेला.बाळू माधवराव ममालेआत्महत्येचे कारण : कर्ज काढून दोन बोअर घेतले,पाणी लागले नाही़ पुन्हा कर्ज काढून दोन बोअर घेतले, पण तेही बंद पडले. गोविंद तुळशीराम कावळेआत्महत्येचे कारण : व्याजाचा डोंगऱ निसर्गाने यंदाही अवकृपा केल्याने घरातील खर्चाचा व उत्पन्नाचा ताळमेळ बसत नव्हता़ त्याच्या पश्चात : पत्नी, दोन मुली़भैरवनाथ वसंत देशमुख आत्महत्येचे कारण : आईच्या नावावर ४ लाखांचे कर्ज. या विवंचनेतून उचलले पाऊल़त्यांच्या पश्चात : आई, पत्नी, बहीण, मुलगी असा परिवार आहे़ बाबासाहेब महादेव भोसले आत्महत्येचे कारण : नापिकी, कर्जाचे ओझे त्यामुळे काही दिवसांपासून निराश होता़त्याच्या पश्चात : आईवडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी.भगवान ग्यानदेव निपटे आत्महत्येचे कारण : बँक व खाजगी सावकाराचे कर्ज. हप्ते देणे कठीण बनले. पाऊस कमी झाल्याने उत्पादनातही घट झाली. त्यांच्या पश्चात : पत्नी, दोन मुले़