शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात ५ शेतक-यांची आत्महत्या

By admin | Updated: December 3, 2014 04:09 IST

तीन वर्षांपासून निसर्गाची अवकृपा आणि त्यामुळे वाढलेला कर्जाचा डोंगर असह्य झाल्याने मंगळवारी मराठवाड्यातील पाच शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले

औरंगाबाद : तीन वर्षांपासून निसर्गाची अवकृपा आणि त्यामुळे वाढलेला कर्जाचा डोंगर असह्य झाल्याने मंगळवारी मराठवाड्यातील पाच शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. लातूर जिल्ह्यातील तीन व बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी एका घटनेने मराठवाडा हादरून गेला.बाळू माधवराव ममालेआत्महत्येचे कारण : कर्ज काढून दोन बोअर घेतले,पाणी लागले नाही़ पुन्हा कर्ज काढून दोन बोअर घेतले, पण तेही बंद पडले. गोविंद तुळशीराम कावळेआत्महत्येचे कारण : व्याजाचा डोंगऱ निसर्गाने यंदाही अवकृपा केल्याने घरातील खर्चाचा व उत्पन्नाचा ताळमेळ बसत नव्हता़ त्याच्या पश्चात : पत्नी, दोन मुली़भैरवनाथ वसंत देशमुख आत्महत्येचे कारण : आईच्या नावावर ४ लाखांचे कर्ज. या विवंचनेतून उचलले पाऊल़त्यांच्या पश्चात : आई, पत्नी, बहीण, मुलगी असा परिवार आहे़ बाबासाहेब महादेव भोसले आत्महत्येचे कारण : नापिकी, कर्जाचे ओझे त्यामुळे काही दिवसांपासून निराश होता़त्याच्या पश्चात : आईवडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी.भगवान ग्यानदेव निपटे आत्महत्येचे कारण : बँक व खाजगी सावकाराचे कर्ज. हप्ते देणे कठीण बनले. पाऊस कमी झाल्याने उत्पादनातही घट झाली. त्यांच्या पश्चात : पत्नी, दोन मुले़