शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
2
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
3
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
4
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
5
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
6
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
7
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
8
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
9
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
10
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
11
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च
12
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
13
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
14
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
15
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
16
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का
17
अ‍ॅथलीट फौजा सिंग हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अमृतपाल सिंगला अटक; पोलिसांनी फॉर्च्युनर कार जप्त केली
18
सुचित्रा बांदेकरांचं टीव्हीवर पुनरागमन, हिंदी मालिकेत झळकणार; 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळीही मुख्य भूमिकेत
19
लंडन-न्यू यॉर्क विसरा! 'हे' आहे जगातील सर्वात महागडं शहर, आपल्या मुंबईचंही यादीत नाव!
20
देशातील 'ही' सर्वात मोठी बँक पहिल्यांदाच देणार बोनस शेअर्स; डिविडंडही मिळणार, १९ जुलै महत्त्वाचा दिवस

४५ महाविद्यालयांना मान्यता

By admin | Updated: September 10, 2014 03:21 IST

बारावी परीक्षेच्या निकालाचा टक्का वाढत चालल्याने विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणे अवघड बनले आहे

मुंबई : बारावी परीक्षेच्या निकालाचा टक्का वाढत चालल्याने विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणे अवघड बनले आहे. कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील ४६ नवीन महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. यामुळे विविध अभ्यासक्रमांच्या हजारो जागा वाढणार असून, ती पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहेत.यंदा बारावी परीक्षेचा निकाल विक्रमी लागल्याने प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना बरीच कसरत करावी लागली. यामुळे महाविद्यालयांना आवश्यकतेनुसार जागा वाढवून देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. गेल्या काही वर्षांपासून उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे मान्यतेसाठी आलेल्या महाविद्यालयांच्या प्रस्तावांना अखेर मान्यता मिळाली आहे. त्यानुसार राज्यात ४५ नवीन महाविद्यालये सुरू होणार आहेत. विनाअनुदानित तत्त्वावर पुढील शैक्षणिक वर्षापासून ही महाविद्याालये सुरू होणार आहेत.विद्यापीठाकडून आलेल्या प्रस्तावाची छाननी प्रक्रिया पूर्ण करीत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या ४५ नव्या महाविद्यालयांना मान्यता दिली आहे आणि ती २0१५-१६ शैक्षणिक वर्षांपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर बनणार आहे. (प्रतिनिधी)