शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

४५ महाविद्यालयांना मान्यता

By admin | Updated: September 10, 2014 03:21 IST

बारावी परीक्षेच्या निकालाचा टक्का वाढत चालल्याने विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणे अवघड बनले आहे

मुंबई : बारावी परीक्षेच्या निकालाचा टक्का वाढत चालल्याने विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणे अवघड बनले आहे. कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील ४६ नवीन महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. यामुळे विविध अभ्यासक्रमांच्या हजारो जागा वाढणार असून, ती पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहेत.यंदा बारावी परीक्षेचा निकाल विक्रमी लागल्याने प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना बरीच कसरत करावी लागली. यामुळे महाविद्यालयांना आवश्यकतेनुसार जागा वाढवून देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. गेल्या काही वर्षांपासून उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे मान्यतेसाठी आलेल्या महाविद्यालयांच्या प्रस्तावांना अखेर मान्यता मिळाली आहे. त्यानुसार राज्यात ४५ नवीन महाविद्यालये सुरू होणार आहेत. विनाअनुदानित तत्त्वावर पुढील शैक्षणिक वर्षापासून ही महाविद्याालये सुरू होणार आहेत.विद्यापीठाकडून आलेल्या प्रस्तावाची छाननी प्रक्रिया पूर्ण करीत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या ४५ नव्या महाविद्यालयांना मान्यता दिली आहे आणि ती २0१५-१६ शैक्षणिक वर्षांपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर बनणार आहे. (प्रतिनिधी)