शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात महाराष्ट्रातील ४१ कैद्यांचा हृदयविकाराने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 01:43 IST

एनसीआरबीच्या अहवालानुसार, संपूर्ण राज्यात १३५० कारागृहे आहेत. या कारागृहांची क्षमता ४ लाख ३ हजार ७३९ कैद्यांची असताना गेल्या वर्षभरात ४ लाख ७८ हजार ६०० कैद्यांना कोंबण्यात आले.

मुंबई : कारागृहात सर्वाधिक मृत्यू आजारपणामुळे झाले असून यात, हृदयविकाराने मृत्यू झालेल्यांचे प्रमाण अधिक असल्याचे एनसीआरबीच्या अहवालातून समोर आले. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील ४१ कैद्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.एनसीआरबीच्या अहवालानुसार, संपूर्ण राज्यात १३५० कारागृहे आहेत. या कारागृहांची क्षमता ४ लाख ३ हजार ७३९ कैद्यांची असताना गेल्या वर्षभरात ४ लाख ७८ हजार ६०० कैद्यांना कोंबण्यात आले. महाराष्ट्रातील ९ मध्यवर्ती, २८ जिल्हा कारागृहांसह एकूण ६४ कारागृहांचा यात समावेश आहे. यात पुरुष २२,८३० आणि महिला १,२६५ अशी एकूण २४ हजार ९५ कैद्यांची क्षमता असताना, ३६ हजार ७९८ कैदी या कारागृहांत आहेत. गेल्या वर्षभरात या कारागृहांत १३२ कैद्यांचा मृत्यू झाला. यात १२१ कैद्यांचा नैसर्गिक तर ११ जणांचा अनैसर्गिकरीत्या मृत्यू झाला आहे. यात, हृदयविकाराने ४१ कैद्यांचा मृत्यू झाला.३९ कैदी पसारगेल्या वर्षभरात महाराष्ट्रातून सर्वाधिक ३९ कैदी (न्यायालयीन कोठडीत असलेले) पसार झाले होते. यात कारागृहातून १३, कारागृहाबाहेरून ९ तर पोलीस कोठडीतून १७ जण पसार झाले आहेत.