शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

२५ वर्षांनंतर गाव झाले ‘पाणीदार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 04:46 IST

सोनगव्हाण ग्रामस्थांची गेल्या तब्बल २५ वर्षांपासून चाललेली पाण्यासाठीची वणवण सरपंचांच्या कृतिशील पुढाकारामुळे थांबली आहे.

नंदकिशोर नारे  वाशिम : सोनगव्हाण ग्रामस्थांची गेल्या तब्बल २५ वर्षांपासून चाललेली पाण्यासाठीची वणवण सरपंचांच्या कृतिशील पुढाकारामुळे थांबली आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंगसह विविध उपक्रम राबवून सरपंच शरद गोदारा यांनी सोनगव्हाण ‘पाणीदार’ केले आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात गावात घामाच्या धारांसोबतच, पाटाचे पाणीही वाहात आहे.भौगोलिकदृष्ट्या सोनगव्हाण पैनगंगेच्या तिरावर वसलेले असले; तरीही हिवाळा संपताच पैनगंगेचा प्रवाह दूषित व्हायचा.गावकुसातील नैसर्गिक आणि कृत्रिम असे सर्वच जलस्रोत हिवाळ्यातच तळ गाठायचे.कोरडे पडणारे सोनगव्हाण कल्पक सरपंच शरद गोदारा यांच्या पुढाकाराने अडीच दशकांनंतर जलयुक्त झाले आहे.गावातील बंद पडलेल्या कूपनलिकांना व हातपंपांना नवसंजीवनी देण्यात आली.तसेच पावसाचे पाणी वायान घालवता शोषखड्ड्यांमार्फतत्याचा निचरा करून रेनवॉटर हार्वेस्टिंग तंत्राचा वापर केल्याने भूजलपातळी वाढली व परिणामत: अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या कूपनलिकांना तुडुंब पाणी लागले.आतापर्यंत ५ किमी अंतरावरून पाणी आणण्यासाठी गावकऱ्यांना पायपीट करावी लागतहोती. उन्हाळ्यात गावकरीस्थलांतर करून संपूर्ण गाव ओस पडायचा. मात्र आता ही परिस्थिती पालटली आहे.या गावाचा आदर्श घेऊन इतरांनाही असे उपक्रम राबवण्याची आवश्यकता असून त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे़