शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
3
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
6
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
9
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
10
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
11
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
12
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
13
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
14
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
15
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
16
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
17
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
18
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
19
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
20
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...

२१वे शतक हे बुद्धिमत्तेचे

By admin | Updated: May 21, 2015 00:45 IST

डी. बी. शेकटकर : भारतीय सैन्य सुसज्ज, सामर्थ्यशाली

इचलकरंजी : आपल्या देशाच्या आणि जागतिक पातळीवर पाहिले, तर १९ वे शतक हे मसल पॉवरचे होते. २० वे शतक हे मनी पॉवरचे, तर आजचे २१ वे शतक हे नॉलेज पॉवरचे आणि बुद्धिमत्तेचे आहे. आमचा युवावर्ग जितका बुद्धिवान होईल, तितका तो संपन्न होऊ शकेल, असे उद्गार निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ. डी. बी. शेकटकर यांनी काढले.एकविसाव्या शतकातील ‘आतंकवाद’ या विषयावर ते बोलत होते. ते म्हणाले, केवळ आतंकवादी संपवून उपयोग नाही, तर आतंकवाद संपायला हवा, तरच जगात अधिक शांतता प्रस्थापित होईल. आतंकवाद थांबविण्यासाठी प्रत्येक घरात, समाजात जागरूकता हवी. घराघरांत मानवतावाद आणि नीतिमूल्यांची जपणूक होणे आवश्यक आहे, असे झाले तरच विद्यार्थी आणि युवक वर्ग वाईट मार्गाकडे वळणार नाही. येथील मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत त्यांनी विचार मांडले.आपल्या भाषणात पाकिस्तान व चीनबद्दल बोलताना त्यांनी, पाकिस्तान शस्त्र सज्जतेत आपल्यापेक्षा कमी असल्याने आपल्यावर आतंकवाद थोपवत आहे; पण त्यांच्या प्रत्येक प्रांतात अंतर्गत वाद असल्याने प्रचंड हिंसाचार आहे आणि त्याची फळे त्यांना भोगावी लागत आहेत. चीन आज विकसित असला, तरी तिथेही मोठी विषमता आहे. त्यांनाही आतंकवादाची समस्या आहे. चीन युद्ध करून आपला भूभाग बळकाऊ शकणार नाही आणि आपले सैन्यही तसे होऊ देणार नाही, असे उद्गार त्यांनी काढले.आपल्या भाषणात छत्रपती शिवरायांचा महान युद्ध नेतृत्व, असा गौरवपर उल्लेख शेकटकर यांनी केला. आपले सैन्य पूर्णपणे सक्षम असून, जगातील २९ देशांत आज भारतीय सैन्य शांततेसाठी कार्य करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. मनोरंजन मंडळाचे दिनेश कुलकर्णी आणि यतिराज भंडारी यांनी स्वागत केले. प्रा. समीर गावंडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)