शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

२०० किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व खात्याला २०० पत्रे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 05:18 IST

राज्यातील २०० किल्ल्यांचे संवर्धन करण्याची मागणी करत सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेने पुरातत्त्व विभागाला तब्बल २०० पत्रे धाडली आहेत.

मुंबई : राज्यातील २०० किल्ल्यांचे संवर्धन करण्याची मागणी करत सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेने पुरातत्त्व विभागाला तब्बल २०० पत्रे धाडली आहेत. या प्रत्येक पत्रात संबंधित ठिकाणच्या किल्ल्याचे संवर्धन करण्याची मागणी व परवानगी संस्थेने मागितल्याची माहिती प्रतिष्ठानच्या दुर्ग संवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी दिली.रघुवीर म्हणाले, आजवर सह्याद्री प्रतिष्ठानने ६००हून अधिक दुर्ग संवर्धन मोहिमा राबविल्या आहेत. तरी राज्यातील अनेक किल्ले असंरक्षित स्मारक आहेत. या २०० पत्रांत राज्यातील २१ जिल्ह्यांतील किल्ल्यांविषयी त्यांची डागडुजी व्हावी, ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व्हावे अशा मागण्या केल्या आहेत. सोबतच काही किल्ले हे पुरातत्त्व विभागाने संरक्षित स्मारक म्हणून त्यांच्या यादीत नोंद करून घ्यावेत, असेही आवाहन पत्रांतून केले आहे.या पत्रांत अमरावती जिल्ह्यातील ३, अहमदनगरमधील १२, अकोलामधील ३, उस्मानाबादमधील २, औरंगाबाद येथील ८, कोल्हापुरातील १०, गोंदियातील २, चंद्रपूरमधील २, ठाण्यातील २८, नागपूरमधील ३, नाशिक येथील १५, पुण्यातील १५, बुलडाणामधील ५, भंडारातील २, मुंबईतील ७, रत्नागिरीमधील १८, रायगडमधील ३१, सांगलीतील ९, साताऱ्यातील १६, सिंधुदुर्गमधील ११ व सोलापूरमधील ४ अशा एकूण २०० किल्ल्यांचा समावेश आहे.