शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

२०० किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व खात्याला २०० पत्रे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 05:18 IST

राज्यातील २०० किल्ल्यांचे संवर्धन करण्याची मागणी करत सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेने पुरातत्त्व विभागाला तब्बल २०० पत्रे धाडली आहेत.

मुंबई : राज्यातील २०० किल्ल्यांचे संवर्धन करण्याची मागणी करत सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेने पुरातत्त्व विभागाला तब्बल २०० पत्रे धाडली आहेत. या प्रत्येक पत्रात संबंधित ठिकाणच्या किल्ल्याचे संवर्धन करण्याची मागणी व परवानगी संस्थेने मागितल्याची माहिती प्रतिष्ठानच्या दुर्ग संवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी दिली.रघुवीर म्हणाले, आजवर सह्याद्री प्रतिष्ठानने ६००हून अधिक दुर्ग संवर्धन मोहिमा राबविल्या आहेत. तरी राज्यातील अनेक किल्ले असंरक्षित स्मारक आहेत. या २०० पत्रांत राज्यातील २१ जिल्ह्यांतील किल्ल्यांविषयी त्यांची डागडुजी व्हावी, ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व्हावे अशा मागण्या केल्या आहेत. सोबतच काही किल्ले हे पुरातत्त्व विभागाने संरक्षित स्मारक म्हणून त्यांच्या यादीत नोंद करून घ्यावेत, असेही आवाहन पत्रांतून केले आहे.या पत्रांत अमरावती जिल्ह्यातील ३, अहमदनगरमधील १२, अकोलामधील ३, उस्मानाबादमधील २, औरंगाबाद येथील ८, कोल्हापुरातील १०, गोंदियातील २, चंद्रपूरमधील २, ठाण्यातील २८, नागपूरमधील ३, नाशिक येथील १५, पुण्यातील १५, बुलडाणामधील ५, भंडारातील २, मुंबईतील ७, रत्नागिरीमधील १८, रायगडमधील ३१, सांगलीतील ९, साताऱ्यातील १६, सिंधुदुर्गमधील ११ व सोलापूरमधील ४ अशा एकूण २०० किल्ल्यांचा समावेश आहे.