शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

२०० किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व खात्याला २०० पत्रे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 05:18 IST

राज्यातील २०० किल्ल्यांचे संवर्धन करण्याची मागणी करत सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेने पुरातत्त्व विभागाला तब्बल २०० पत्रे धाडली आहेत.

मुंबई : राज्यातील २०० किल्ल्यांचे संवर्धन करण्याची मागणी करत सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेने पुरातत्त्व विभागाला तब्बल २०० पत्रे धाडली आहेत. या प्रत्येक पत्रात संबंधित ठिकाणच्या किल्ल्याचे संवर्धन करण्याची मागणी व परवानगी संस्थेने मागितल्याची माहिती प्रतिष्ठानच्या दुर्ग संवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी दिली.रघुवीर म्हणाले, आजवर सह्याद्री प्रतिष्ठानने ६००हून अधिक दुर्ग संवर्धन मोहिमा राबविल्या आहेत. तरी राज्यातील अनेक किल्ले असंरक्षित स्मारक आहेत. या २०० पत्रांत राज्यातील २१ जिल्ह्यांतील किल्ल्यांविषयी त्यांची डागडुजी व्हावी, ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व्हावे अशा मागण्या केल्या आहेत. सोबतच काही किल्ले हे पुरातत्त्व विभागाने संरक्षित स्मारक म्हणून त्यांच्या यादीत नोंद करून घ्यावेत, असेही आवाहन पत्रांतून केले आहे.या पत्रांत अमरावती जिल्ह्यातील ३, अहमदनगरमधील १२, अकोलामधील ३, उस्मानाबादमधील २, औरंगाबाद येथील ८, कोल्हापुरातील १०, गोंदियातील २, चंद्रपूरमधील २, ठाण्यातील २८, नागपूरमधील ३, नाशिक येथील १५, पुण्यातील १५, बुलडाणामधील ५, भंडारातील २, मुंबईतील ७, रत्नागिरीमधील १८, रायगडमधील ३१, सांगलीतील ९, साताऱ्यातील १६, सिंधुदुर्गमधील ११ व सोलापूरमधील ४ अशा एकूण २०० किल्ल्यांचा समावेश आहे.