शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

२० टक्के व्यवहार ‘कॅशलेस’

By admin | Updated: January 1, 2017 02:24 IST

नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक यादवीमुळे अन्य ठिकाणच्या ग्रामीण भागांप्रमाणेच, अकोला जिल्ह्यातील धाबा गावालाही काही प्रमाणात अडचणींचा सामना

अकोला : नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक यादवीमुळे अन्य ठिकाणच्या ग्रामीण भागांप्रमाणेच, अकोला जिल्ह्यातील धाबा गावालाही काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, त्यावर मात करीत या ग्रामस्थांनी डिजिटल अर्थव्यवस्थेकडे प्रस्थान ठेवले आहे. ७५ टक्क्यांहून अधिक जनता साक्षर असल्यामुळे, तसेच इंटरनेट सुविधाही चांगली असल्यामुळे ग्रामस्थांना तांत्रिक अडचणी सोडविणे, काहीसे सोपे होत आहे. ग्रामस्थांचा नव्या व्यवहार पद्धतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत गावातील सुमारे २० टक्के व्यवहार कॅशलेस झाला आहे आणि त्यात आणखी वाढ होण्याची आशाही आहे.गाव : धाबा तालुका : बार्शीटाकळी, जिल्हा : अकोला जिल्ह्याच्या ठिकाणापासूनचे अंतर : ३० किमी बँकांची संख्या : ३पोस्ट आॅफिस : आहे एटीएमची संख्या : २ वाहतूक सुविधा : (एसटी बस) - अकोला ते धाबा पाच बस फेऱ्ऱ्या आहेत.इंटरनेट सुविधा : आहेकनेक्टिव्हिटी : अतिशय चांगलीवीजपुरवठा : अखंड. भारनियमनमुक्त गावकॅशलेस व्यवहार : २० टक्के दोन महिन्यांत डिजिटल व्यवहार / कॅशलेस व्यवहार वाढले आहेत का? : हो. ई-महा सेवा केंद्र आणि काही दुकानांमध्ये पॉस मशिन65%स्मार्ट फोनधारक 75%साक्षरताकॅशलेस पद्धती योग्य आहे. ती पूर्णत: लागू झाल्यानंतर अडचणी कमी होणार आहेत. डिजिटल साक्षरता ही येणाऱ्या काळाची गरज बनणार आहे.- गजानन गालटसुट्या पैशांकरिता अडचणीचा सामना करावा लागत आहे. व्यवहार सुरळीत होण्यासाठी कॅशलेस हाच योग्य पर्याय आहे. मी ‘पॉस’ मशिन मागवली आहे. - रामेश्वर शेळके, मेडिकल व्यावसायिकदोन हजारांचे सुटे मिळत नाहीत. दुसरीकडे बँकांच्या व्यवहारामुळे ग्राहक चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे यातून सुटका होण्यासाठी कॅशलेसचा वापर वाढणे गरजेचे आहे. - डॉ. स्वप्निल देशमुख.नोटाबंदीचा सर्वाधिक फटका शेतकरी, मजूर व सामान्य जनतेला बसला असून, याकरिता कॅशलेस पद्धतीने डिजिटल व्यवहार व्हावे, तरच ही समस्या सुटेल. -अजय टापरे.काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी मोदी सरकारने जाहीर केलेली कॅशलेस पद्धती अभिनंदनास पात्र आहे. या पद्धतीने सर्वांनी कॅशलेस व्यवहार केले पाहिजे. - जीवन हातोले.