शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

तासाला 19 बळी!

By admin | Updated: June 8, 2014 01:57 IST

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीवरून दरवर्षी साधारण 1 लाख 30 हजार जणांचा मृत्यू रस्ते अपघातात होत आहे. ही संख्या 2008 सालापासून तर वाढत जाणारी आहे.

सुशांत मोरे 
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीवरून दरवर्षी साधारण 1 लाख 30 हजार जणांचा मृत्यू रस्ते अपघातात होत आहे. ही संख्या 2008 सालापासून तर वाढत जाणारी आहे. अपघात झाल्यास तत्काळ न मिळणारी वैद्यकीय सुविधा यामुळेच अपघातात मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे सांगितले जाते. 2008 साली 1 लाख 118 हजार 239 जणांचा मृत्यू रस्ते अपघातात झाला होता. तर 2012मध्ये हीच संख्या पाहिली असता 1 लाख 39 हजार 91 एवढी झाली आहे. यामध्ये तामिळनाडूसारखे राज्य आघाडीवर असून, 2012 मध्ये 16 हजार 175 प्राणांतिक अपघात झाले आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशचा नंबर लागत असून, 15 हजार 109 प्राणांतिक अपघात झाल्याचे ब्युरोच्या माहितीतून समोर आले आहे. महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागत असून, झालेल्या 60 हजार अपघातांपैकी 13 हजार 333 आणि 2013मध्ये 12 हजार 187 प्राणांतिक अपघात आहेत. महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेतला असता राज्यात 15 राष्ट्रीय महामार्ग असून, 291 राज्य महामार्ग आहेत. हे सर्व रस्ते 33 हजार 165 किलोमीटर्पयत पसरलेले आहेत. राज्यातील एकूण महामार्गापैकी पाच महामार्ग हे सर्वात धोक्याचे समजले जातात. यात मुंबई-पुणो, मुंबई-कोल्हापूर, मुंबई-आग्रा, मुंबई-अहमदाबाद आणि पुणो-सोलापूर-हैदराबादचा समावेश आहे. या महामार्गावरून प्रवास करणो म्हणजे एक प्रकारे अपघातालाच निमंत्रण देण्यासारखे आहे. या पाचही महामार्गावर सव्वा वर्षात साडेपाच हजार अपघात झाले असून, तब्बल 1 हजार 761 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मुख्य बाब म्हणजे मुंबई-आग्रा आणि मुंबई-कोल्हापूर महामार्ग सर्वाधिक आघाडीवर आहेत. हे अपघात पाहता अजूनही हे अपघात कमी करण्यासाठी ठोस असे पाऊल उचलण्यात आले नसल्याचेच दिसून येते. 
रेल्वेपेक्षा रस्ते अपघात अधिक 
रेल्वे अपघातात मृत्यू होणा:यांचे प्रमाण अधिक असल्याची ओरड नेहमीच केली जाते. अपघात जास्त होत असल्याने आणि प्रवाशांना वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याने अनेकांचा बळी जात असल्याचे सांगितले जाते. रेल्वेचा आवाका आणि प्रवासी संख्या पाहिली असता रेल्वे प्रशासनाकडूनही प्रवाशांना तशी मदत दिली जाते. मात्र तुलनेने पाहता रस्ते अपघातात मृत्यू पावणा:यांची संख्या आणि त्यांना मिळणा:या वैद्यकीय सुविधा यात फारच तफावत असल्याचे दिसते. 
दरवर्षी देशभरातील रेल्वे अपघातांत साधारण 15 हजार ते 18 हजार जणांचे बळी जात आहेत. हे अपघात रोखण्यास रेल्वेकडून अनेक उपाययोजना केल्या जातात. यासाठी रेल्वेकडून साधारणपणो 1 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वापरला जातो. तसेच रेल्वेच्या अर्थसंकल्पातही अपघात रोखण्यासाठी मोठी तरतूद केली जाते. दुर्दैवाने रस्ते अपघाताबाबत तसे काही होताना दिसत नाही. 
 
राज्यातील रस्ते अपघातात प्रत्येक वर्षी 2 ते 3 हजार तरुणांचे बळी जात आहेत.दारू पिऊन वाहन चालवणो, ओव्हरटेक करणो, अधिक वेगाने वाहन चालवण्यामुळे महामार्गावर मोठय़ा प्रमाणात अपघात होत आहेत.