शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

आई-वडिलांच्या सततच्या प्रश्नांना कंटाळून 17 वर्षांच्या मुलीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2017 17:14 IST

जुनी पिढी आणि नवीन पिढीतील अंतर कधीकधी जिवावर बेतलं जाते. पालकांचा निगेटिव्ह संवाद हा मुलांमध्ये दुरावा निर्माण करतो.

ऑनालइन लोकमतनागपूर, दि. 13- जुनी पिढी आणि नवीन पिढीतील अंतर कधीकधी जिवावर बेतलं जाते. पालकांचा निगेटिव्ह संवाद हा मुलांमध्ये दुरावा निर्माण करतो. याचाच प्रत्यय नागपूरमध्ये आला आहे. आई-वडिलांच्या सततच्या प्रश्नाला कंटाळून 17 वर्षाच्या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वारंवार फोनवर कोणाशी बोलते, शॉर्ट कपडे का घालते, गॅलरीत का उभी राहते? या आई-वडिलांच्या प्रश्‍नाला कंटाळून बारावीच्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. कोमल संजय सराटे (वय 17, रा. अभ्यंकरनगर) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. माहितीनुसार, संजय सराटे हे प्रॉपर्टी डीलर असून त्यांना कोमल आणि चैताली दोन मुली आहेत. कोमल ही बारावीत, तर चैताली दहावीत आहे. कोमल घरात मोठी असल्याने तिच्यावर योग्य संस्कार व्हावेत, यासाठी पालकांची धडपड सुरू होती. तिचे वाकडे पाऊल पडू नये म्हणून तिच्या वागण्यावर पालकांचा वॉच होता. मात्र, तिला पालकांची बंधने झुगारून जगायला आवडत होते. सांगितलेले ऐकत नसल्यामुळे किंवा योग्य वागत नसल्यामुळे पालक तिच्यावर ओरडत होते. कोमलने या सर्व त्रासाला कंटाळून घरात सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची मृत्यूची नोंद केली. पोलिसांनी कोमलचा मोबाईल फोन जप्त केला आहे.