शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

बाथरुमच्या खिडकीतून चेंबूरच्या महिला सुधारगृहातून १६ महिलांचे पलायन

By admin | Updated: July 3, 2016 22:09 IST

न्यायालयाच्या आदेशानुसार सुधारगृहात ठेवण्यात आलेल्या १६ महिला सुधारगृहातून पळून गेल्याची घटना शनिवारी चेंबूर येथे घडली आहे.

समीर कर्णुकमुंबई: न्यायालयाच्या आदेशानुसार सुधारगृहात ठेवण्यात आलेल्या १६ महिला सुधारगृहातून पळून गेल्याची घटना शनिवारी चेंबूर येथे घडली आहे. या सर्व महिला गेल्या महिनाभरापासून याठिकाणी असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून याबाबत चेंबूर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. शहरातील विविध बार आणि कुंटनखन्यातून सुटका करण्यात आलेल्या महिलांना सुधारण्यासाठी न्यायालायच्या आदेशाने या सुधारगृहामध्ये ठेवण्यात येते. त्यानुसार चेंबूरमधील कस्तुर्बा महिला सुधारगृहात गेल्या महिनाभरापासून ३७ महिला वास्तव्यास होत्या. श्निवारी रात्री आठच्या सुमारास जेवण आटोपल्यानंतर या महिला भांडी धुवण्याच्या बहाण्याने बाथरुच्या दिशेने गेल्या होत्या. मात्र बराच वेळ बाहेर न आल्याने येथील कर्मचारयांनी पहाणी केली असता यातील १७ महिला गायब झाल्या होत्या. कर्मचारयांनी तत्काळ परिसरात शोध घेताला असता यातील १६ महिला पळून जाण्यास यशस्वी ठरल्या, तर एका महिलेला पकडण्यात कर्मचारयांना यश आले आहे. ही बाब वरिष्ठ अधिकारयांना समजताच त्यांनी तत्काळ वसतीगृहात धाव घेतली. त्यानंतर ही बाब चेंबूर पोलिसांना सांगण्यात आली. त्यानुसार रात्री उशिरा चेंबूर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.