शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
2
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
3
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
4
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
5
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
6
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
7
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
9
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
10
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
11
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
12
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
14
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
15
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
16
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
17
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
18
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
19
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
20
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?

१५ वर्षांची आघाडी फुटली

By admin | Updated: September 26, 2014 08:35 IST

काँग्रेससोबत असलेली १५ वर्षांपासूनची आघाडी तोडत राज्य सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने आज जाहीर केला

मुंबई : काँग्रेससोबत असलेली १५ वर्षांपासूनची आघाडी तोडत राज्य सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने आज जाहीर केला. समविचारी पक्षांशी आघाडी करून आम्ही काँग्रेसशिवाय विधानसभेची निवडणूक लढविणार आहोत, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले. राष्ट्रवादीच्या या पवित्र्यानंतर काँग्रेसनेही आम्ही स्वबळावर सत्तेत येणारच, असा निर्धार व्यक्त केला आहे. महायुतीमधील शिवसेना-भाजपा या दोन पक्षांचा घटस्फोट होताच, राष्ट्रवादीने आपले पत्ते बाहेर काढले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री राजभवनला जाऊन आघाडी सरकारला राष्ट्रवादीने दिलेला पाठिंबा काढत असल्याचे पत्र राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना दिले. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. राज्यपाल केंद्राकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकतात अथवा पृथ्वीराज चव्हाण यांनाच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्यास सांगू शकतात. आजवर विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण या मुख्यमंत्र्यांशी आमचे चांगले संबंध होते. त्यांच्याशी वारंवार चर्चा व्हायची. पण हा संवाद अलीकडच्या काळात खुंटला होता, असा आरोप खा. प्रफुल्ल पटेल यांनी केला.