शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

दोन अपघातांत १५ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 04:41 IST

राज्यात दोन ठिकाणी शनिवारी लग्नाच्या वºहाडाला झालेल्या अपघातांमध्ये १५ जणांचा मृत्यू झाला.

नांदेड/जळगाव : राज्यात दोन ठिकाणी शनिवारी लग्नाच्या वºहाडाला झालेल्या अपघातांमध्ये १५ जणांचा मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यातील वºहाडी मंडळी नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे सकाळी लग्नासाठी जात होते. जांबजवळ टेम्पोला अपघात होऊन १० जण ठार तर १८ गंभीर जखमी झाले.लातूरमधील औसा तालुक्यातील खरोसा येथील लक्ष्मण कोंडिबा नारंगे याचा विवाह मुखेड आज दुपारी होणार होता. तीन टेम्पोमधून वºहाड जात होते. एका टेम्पोला टँकरने टक्कर दिली. त्यात वºहाडी खाली पडले. तो टेम्पो त्यांच्या अंगावरून गेला.दुसऱ्या घटनेत लग्नसमारंभ आटोपून धुळ्याहून पाचोरा (जि. जळगाव) येथे जाणाºया वºहाडींच्या कारला ट्रकने टक्कर दिली. त्यात पाच जण ठार, तर तीन जण जखमी झाले. लोहारी येथील वाणी कुटुंब धुळ्याला लग्नास गेले होते. पहाटे चार वाजता दळवेल येथे चुकीच्या दिशेने आलेला ट्रक त्यांच्या कारवर आदळला.